दर वर्षी लोकांना *80 हजार कोटींचा चुना लावून 20 हजार कोटी निव्वळ नफा कमावणारी आयटीसी(इंडियन टोबॅको कॉर्पोरेशन) नावाची मल्टी नॅशनल कंपनी देशातील करोडो तरुणांना सिगारेट फुंकायला शिकवते* याचं आपल्याला काहीच वाटत नाही, *पण रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण मिळून पतंजली प्रॉडक्ट नावाने
आयुर्वेदिक उत्पादनांची स्वदेशी कंपनी काढून जेव्हा 20हजार कोटींची उलाढाल करतात, तेव्हा मात्र फेसबुकवर,सोशल मीडिया वर अनेकांना पोटशूळ होतो

बाबा रामदेवांच्या नावाने थयथयाट करणाऱ्या मूर्खाना कोणीतरी सांगायला हवं- कायदा पाळून संपत्ती निर्माण करणं जगातील कुठल्याच देशात गुन्हा नाहीय,
तुम्ही ती निर्माण करू शकत नाही, कारण नोकरी करून फार तर दहा वीस हजार कमावण ह्यापुढे तुमची मजल जाऊच शकणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे।

बाबा रामदेव यांचं कौतुक करायला जमत नसेल तर नका करू निदान त्यांचे पाय तरि नका ओढू। कारण सव्वाशे कोटींच्या देशात एकच माय का लाल निपजलाय ज्याने
कोलगेट, नेस्ले, प्रोक्टर अँड ग्याम्बल अशा अनेक दिग्गज मल्टी नॅशनल कंपन्यांची झोप उडवलीय।

अवघ्या 10 वर्षात 163 कोटींवरून 20 हजार कोटींवर आणि आता चक्क 23 हजार कोटींची उलाढाल करणाऱ्या पतंजलीने जागतिक मंदीच्या काळात जी नेत्रदीपक कामगिरी केलीय ती पाहून बडे बडे उद्योगपतीही अवाक झालेत.
500 पेक्षा जास्त उत्पादनं असलेली पतंजली आता अवघ्या 12 देशात पोहोचलीय। 45 सौंदर्य प्रसाधनं आणि 30 खाद्य पदार्थ शिवाय 300 औषधी उत्पादनं करणारी पतंजली येत्या काळात जेव्हा चीनमध्ये आपलं बस्तान बसवेल तेव्हा करोडो देश- वासीयांसाठी ती अभिमानास्पद घटना असेल।

पतंजलीचा पसारा दिवसेंदिवस
वाढतच चाललाय। 5000 आउटलेटस आणि ऑनलाईन विक्रीमुळे एकट्या पतंजलीने 5 लाख लोकांना डायरेक्ट रोजगार मिळवून दिलाय। इतर किती असतील याची गणती नाही। रिलायन्स रिटेल, फ्युचर ग्रुपच्या माध्यमातून विक्री वाढतेय। येत्या काळात रेल्वे स्टेशन्स आणि एअरपोर्टसवर विक्री केंद्रे असतील। देशातील करोडो
तरुणांची कपड्यांची आवड लक्षात घेऊन केवळ कुर्ता पायजमाच नव्हे तर जीन्सच्या उत्पादनाचीही तयारी सुरु आहे। *येत्या काळात पतंजली एक लाख कोटींचा व्यवसाय करेल याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही।* चला तर आपणही एखादी अशी कंपनी काढूया आणि मल्टी नॅशनल कंपनीना टक्कर देऊया। जमेल का हे कुणाला ?
नाहीच जमणार। त्यापेक्षा बाबा रामदेवच्या नावाने टिंगल करणं अधिक सोपं आहे,असं वाटतं ना...

विचार बदला,स्वत:ला पहिलं बदला.समाज व देश अपोआप बदलेले...!

आणि हो मूर्खाचा विरोध पतंजलीला नाहीये,भगवे वस्त्र नेसून व्यवसाय करणाऱ्या बाबाला आहे,कारण देशात अशी एक मानसिकता आहे की संन्यासी
लोकांनी फक्त मठ मंदिरे स्थापन करून गांजा ओढावा.

माझा सरळ एक प्रश्न आहे ,स्वतःला विचारा बाबाची पतंजली 50000 कोटी जरी कमावते तरी ते पैसे कुठे विदेशी बँकेत जात आहे? कोणता परिवार बायका मुले आई वडील आहे बाबाला जे त्यांच्या नावाने बॅलन्स टाकत आहे?

हा सगळा पैसा राष्ट्रसेवेत लावला जातो
गोशाळा,वृद्ध आश्रम,गुरुकुल, आचार्य कुलम,आयुर्वेदिक रिसर्च सेंटर,योगा प्रचार प्रसार,शिबिरे अशा एक ना अनेक हजारो राष्ट्रीय सेवेत हा पैसा लागू होत आहे

लोग अपने दुःख से उतने परेशान नहीं है जितने की वो दुसरे के सुख से परेशान है.
देश भक्ति करो, देश के लिए जीना सीखो, राष्ट्र धर्म ही सबसे उच्च धर्म है ये याद रखो.

#WA
लेखक अनामिक.
पण विचार करावा असं...

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Jayant Rokade

Jayant Rokade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jayant_rokade

27 Apr
तुम्हांला आवडो की ना आवडो;पटो की न पटो... खालील माहिती ही सत्य आहे आणि हे सत्य सार्वजनिक आहे...
.
नशीब समजा आता मौनी बाबांचे सरकार नाहीये, नाहीतर बोलले असते... कोरोना बेडवर आणि आयसीयू मध्ये पाहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे.

0) ३ महिन्यांपूर्वी दिल्ली बॉर्डर वर लक्झरी बेड, तंबू,
मसाज, दारू, कोंबडीचे लंगर, ड्राय फ्रुट आणि पिझाचे लंगर,हजारो ट्रॅक्टर, कोट्यवधी परदेशी पैशांच्या जोरावर आंदोलन करणारे भुरटे देशद्रोही विचारत आहेत कुठे आहेत बेड /ऑक्सिजन?

१) मुल्ला मुलायम जेव्हा सैफईमध्ये बायांना नाचवून मुजरा करत होता, तेव्हा कोणी म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा
२) दलितांची तारणहार म्हणवून घेणारी मायावती पूर्ण उत्तर प्रदेश मध्ये हत्तीचे पुतळे उभारत होती, स्वतःचे पुतळे उभारत होती (आणि आग्रा कॉरिडॉर भ्रष्टाचार चालला होता)
तेव्हा कोणी ही म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा.

3) केजरीवाल दिल्ली मध्ये मौलवींना पगार, भत्ते, पेन्शन वाटत होता तेव्हा
Read 12 tweets
26 Apr
राज्य सरकारांना मांडीवर घेतलं का?

एखादा दुसरा अपवाद वगळता जिथे जिथे भाजपेतर सरकार आहे त्या सर्व राज्यांनी राजकारण करून विट आणला आहे. आठ दिवसापूर्वी, "केंद्र राज्याला ऑक्सिजन पुरवते म्हणजे मेहरबानी नाही करत. महाराष्ट्र सरकार केंद्राच्या तिजोरीत खणाणा महसूल जमा करते आहे." असं
संजय राऊत म्हणाले तर ४ दिवसापूर्वी आम्ही केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहोत असे टोपेंनी म्हणायचे आणि बघा आमची भूमिका किती असे जनतेला दाखवून जनतेला टोपी घालण्याचा प्रयत्न करायचा.

अनिल देशमुखांच्या घरी छापे पडले तर तो राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव असतो.आणि तुम्ही कंगनाच्या
ऑफिसची केलेली तोडफोड कायदेशीर असते. सीबीआय सकाळी सातला देशमुखांच्या घरी जाते ते चुकीचे आणि तुम्ही अर्णब रात्री अकरा वाजता अटक करायला जाता हे बरोबर. बडवे सुप्रीम कोर्टाने केंद्राची लाज काढली असे सांगत आहेत. मग राज्यांना काय मांडीवर घेतले काय? कि राज्य सरकारांवर फुले उधळली?
Read 8 tweets
21 Feb
सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही.
ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक
महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील
तोफखान्याचा प्रमुख होता.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले कान्होजी आंग्रेच्या हाताखाली संपूर्ण आरमाराचे नाही
शिवाजी महाराजांच्या
Read 9 tweets
28 Jan
आमचे येथे श्रीकृपेकरून २०१४ साली पहिल्यांदा पेस्ट कंट्रोलवाला बोलवला..! आमच्या कडची मंडळी त्या आधीची दहा बारा वर्षं त्रासलेली असल्या कारणाने त्यांना ताबडतोब सुटका हवी होती.. कीड जुनी आहे त्यामुळे वेळ लागणार हे ही मंडळी विसरली.. पेस्ट कंट्रोलवाल्यावर अविश्वास दाखवण्यापासून त्याला
शिव्यांची लाखोली वाहण्यापर्यंत मंडळींची मजल गेली.. पण त्याने औषध टाकले होते.. त्याचा परिणाम म्हणून काही वळवळणारे जीव बाहेर पडून तडफडून मरताना बघितले.. पण तेवढ्याने मंडळींचे समाधान होईना.. परिणामांची वाट बघत बसणे एवढाच कार्यक्रम शिल्लक राहीला असं वाटतानाच २०१६ मधे एके रात्री ८ वा.
येऊन दुसरं औषध टाकून गेला.. आधीचं वेगळं आहे आणि हे वेगळं आहे म्हणाला. आम्ही पुन्हा माना डोलवल्या.. काही दिवसांतच पु्हा काही किडे तडफडत बाहेर आले.. काही अर्धमेले झाले.. काही मरून गेले.. तरीपण घरच्या मंडळींचे समाधान होईना.. पेस्टकंट्रोलवाला बदलूया असं काही किरकिरी मंडळी बोलू लागली.
Read 7 tweets
25 Jan
समाजाकडून सांगितले जाणारे सर्वात मोठे असत्य

दान केल्यानं पुण्य लागतं. जमेल तितका दानधर्म करावा. आणि विशेषतः एखाद्या गरीब भिकारणीला पैसे देऊन तिच्या मुलाच्या दुधाची सोय करावी.

चुक! अतिशय चूक !

स्थळ : कोल्हापूर

वेळ :- दुपारी २

वैशाखातली रणरणती दुपार ! ऊन मी म्हणत होतं.
उन्हाकडे उघड्या डोळ्यांनी बघवत नव्हतं. वैतागून गेलेले लोक उगाचच एकमेकांवर खेकसत होते. डांबरी रस्त्यावरून उठणाऱ्या पारदर्शक झळा जीवाची तगमग वाढवत होत्या.

भिकारी !

सिग्नल वर त्यांचा कसा अपवाद असणार ? लंगडे, लुळे, धडधाकट यांच्यासोबत रडणारी लहान मुलं काखोटीला मारून लोकांच्या
लोकांच्या सहानुभूतीचा गैरफायदा घेणाऱ्या भिकारणी सुद्धा मागे नव्हत्या. अशीच एक भिकारीण एक कळवळून रडणारं मूल घेऊन जमेल तितक्या लोकांना आर्जवं करत होती.

विषय नेहमीचाच. मुलाच्या दुधासाठी पैसे हवेत.

माझ्या शेजारीच उभ्या असलेल्या एका कारमधून एक स्त्री उतरली आणि भिकारणीशी बोलायला
Read 10 tweets
5 Jan
रेल्वे पोलिस प्रशासनाच्या अतिशय स्तुत्य कार्याबद्दल त्यांचे व रेल्वे मिनीस्टर पियुष गोयल यांचे मन:पूर्वक आभार 🙏🏻

दिनांक 30/12/2020 रोजी संध्याकाळच्या राजधानी एक्सप्रेसने माझी मुलगी मुंबई ते नाशिक प्रवास करत होती. मुंबई व्हीटी स्थानकावर ती जेंव्हा पोचली तेंव्हा गाडी सुटायची वेळ
झाली होती. स्टेशनवर काही पोलिस ऊभे होते त्यांनी तिला जवळच्याच डब्यात चढायचा सल्ला दिला व तिच्या पाठोपाठ एक सुरक्षा रक्षक गाडीत चढला. गाडीत चढल्यावर तो माझ्या मुलीजवळ आला व अतिशय अदबीने त्याने तिला नाव विचारले व सांगितले, “ मॅडम तुमचं रिजर्वेशन पुढच्या डब्यात आहे, तुमचं सामान कोच
अटेंडंटकडे द्या व आमच्या मागून या.

मुलीला सामानासह तिच्या जागेवर बसवून तो तिला म्हणाला की तुम्ही या डब्यातील एकमेव लेडी पॅसेंजर असल्याने मला तुमच्या डब्यातून नाशिकपर्यंत येण्याची ड्यूटी लागली आहे. असे म्हणून तो सुरक्षा रक्षक थोडं पुढे जाऊन दरवाजाजवळच्या सीटवर बसला.
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(