🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣कोई 23 साल पहले अनिल कपूर श्रीदेवी और उर्मिला मातोंडकर की फिल्म आई थी जुदाई।
.
.
.
इसमें उर्मिला अनिल को पसंद करने लगती है और उसे हासिल करने के लिए
श्री देवी को 2 करोड़ रूपये ऑफ़र करती है..
.
जिसे श्री देवी स्वीकार कर अनिल की शादी(दूसरी) उर्मिला से करने को
तैयार हो जाती है..
.
.
आज अख़बार में .. भोपाल की एक खबर छपी है..
.
जिसमे एक 52 वर्षीय महिला का दिल अपने सहकर्मी 42 वर्षीय पुरुष पर आ गया
जिसके दो बच्चे भी है..
उसने परिवार न्यायालय में
काउंसलिंग के दौरान
.
एक 90 लाख का डुप्लेक्स मकान 80 लाख की ऍफ़ डी और 1 प्लाट
जिनकी
कुल कीमत लगभग
सवा दो करोड़ होती है के बदले में पहली पत्नी से उसके पति को खरीद लिया ..
.
इस घटना से .. यह प्रमाणित होता है .. कि 1997 से लेकर .. आज तक ...
.
.
विवाहित पुरुषो की कीमत में कोई ख़ास वृद्धि नहीं हुई है.. 🤣🤣🤣
.
.
1997 में अनिल कपूर 2 करोड़ में बिके
इस खबर को पढ़ कर ..
ग्रुप के कुछ पुरुषों का कहना है .. कि पैसों की कोई बात नहीं

*पहले कोई ऑफ़र तो आये..* 🤣🤣

व्हॉट्सअॅप फॉरवर्ड.....

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Jayant Rokade

Jayant Rokade Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jayant_rokade

29 May
आयुर्वेदिक डॉक्टर उपचार करायच्याआधी विमा आहे का विचारत नाहीत, अॅलोपॅथी डॉक्टर विचारतो.
यावर सुद्धा चर्चा झाली पाहिजे.
स्टिरॉईडचा ओव्हरडोस, रेमीडिसिविर, कृत्रिम ऑक्सिजनच्या वाहनात दोष यामुळे फंगस झाल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.
एकाही आयुर्वेदिक औषधाने फंगस झाल्याचे ऐकीवात नाही.
यावर सुद्धा चर्चा व्हावी.

रेमीडिसिविर, प्लास्मा सारखे ऍलोपॅथी उपचार लाखो लोकांवर केल्यानंतर उपयुक्त नाहीत असे सांगून परत घेण्यात आले.
एखादे आयुर्वेदिक औषध उपयुक्त नाही असे सिद्ध झाले तर पोलीस केस ची भाषा कुणी करत असेल तर पहिली केस कुणावर झाली पाहिजे यावर सुद्धा चर्चा व्हावी.
कुठल्या उपचारपद्धती रुग्णांनी निवडायच्या हे सरकारने ठरवावे की रुग्णाने यावर सुद्धा चर्चा व्हावी. कोरोनील वर ज्या राज्यांनी बंदी आणली आहे त्या राज्यांनी रेमीडिसिविर हे चुकीचे औषध लाखो लोकांना कसे दिले? यावर सुद्धा चर्चा व्हावी.

आयुर्वेदाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्या आधी
Read 5 tweets
22 May
काय सांगशील ज्ञानदा..?

कालच झालेल्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर ABP माझा ची "ज्ञानदा" (काय सांगशील ज्ञानदा फेम) रत्नांग्रीत पोहोचली. सकाळी सकाळी बापू हेगिष्ट्यांच्या दुकानावरील गर्दी पाहून कॅमेरामॅन सकट आपला मोर्चा तिने त्यादिशेने वळवला. घोळक्यातील एकाला तिने प्रश्न विचारला,
मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत काय सांगाल काका ?"

"दौरा ? कि फ्लाईंग व्हिझिट..?"
अंतू शेठने थेट प्रश्न विचारला. पहिल्याच प्रयत्नात ज्ञानदाचा अण्णू गोगट्या झाला.
(अण्णू गोगट्या झाला म्हणजे काय झालं, हे पुलंच्या महाराष्ट्रात कोणाला सांगायची गरज नाही.)😃

ज्ञानदा, "फ्लाईंग व्हिझिट म्हणा
हवं तर, काय सांगाल ?"

मिश्कीलपणे खांदे उडवत अंतू शेठ म्हणाले,
""काय सांगणार,ह्यापेक्षा जास्त वेळ तर आमची कोकण रेल्वे थांबते हो सायडिंगला...!"😀

ज्ञानदा,"नक्कीच, कोकणाला केंद्राकडून मदतीचं मोठ्ठं पॅकेज मिळवून द्यायचं वचन दिलंय मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल काय सांगाल..?"
Read 8 tweets
8 May
दर वर्षी लोकांना *80 हजार कोटींचा चुना लावून 20 हजार कोटी निव्वळ नफा कमावणारी आयटीसी(इंडियन टोबॅको कॉर्पोरेशन) नावाची मल्टी नॅशनल कंपनी देशातील करोडो तरुणांना सिगारेट फुंकायला शिकवते* याचं आपल्याला काहीच वाटत नाही, *पण रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण मिळून पतंजली प्रॉडक्ट नावाने
आयुर्वेदिक उत्पादनांची स्वदेशी कंपनी काढून जेव्हा 20हजार कोटींची उलाढाल करतात, तेव्हा मात्र फेसबुकवर,सोशल मीडिया वर अनेकांना पोटशूळ होतो

बाबा रामदेवांच्या नावाने थयथयाट करणाऱ्या मूर्खाना कोणीतरी सांगायला हवं- कायदा पाळून संपत्ती निर्माण करणं जगातील कुठल्याच देशात गुन्हा नाहीय,
तुम्ही ती निर्माण करू शकत नाही, कारण नोकरी करून फार तर दहा वीस हजार कमावण ह्यापुढे तुमची मजल जाऊच शकणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे।

बाबा रामदेव यांचं कौतुक करायला जमत नसेल तर नका करू निदान त्यांचे पाय तरि नका ओढू। कारण सव्वाशे कोटींच्या देशात एकच माय का लाल निपजलाय ज्याने
Read 11 tweets
27 Apr
तुम्हांला आवडो की ना आवडो;पटो की न पटो... खालील माहिती ही सत्य आहे आणि हे सत्य सार्वजनिक आहे...
.
नशीब समजा आता मौनी बाबांचे सरकार नाहीये, नाहीतर बोलले असते... कोरोना बेडवर आणि आयसीयू मध्ये पाहिला हक्क अल्पसंख्यांकांचा आहे.

0) ३ महिन्यांपूर्वी दिल्ली बॉर्डर वर लक्झरी बेड, तंबू,
मसाज, दारू, कोंबडीचे लंगर, ड्राय फ्रुट आणि पिझाचे लंगर,हजारो ट्रॅक्टर, कोट्यवधी परदेशी पैशांच्या जोरावर आंदोलन करणारे भुरटे देशद्रोही विचारत आहेत कुठे आहेत बेड /ऑक्सिजन?

१) मुल्ला मुलायम जेव्हा सैफईमध्ये बायांना नाचवून मुजरा करत होता, तेव्हा कोणी म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा
२) दलितांची तारणहार म्हणवून घेणारी मायावती पूर्ण उत्तर प्रदेश मध्ये हत्तीचे पुतळे उभारत होती, स्वतःचे पुतळे उभारत होती (आणि आग्रा कॉरिडॉर भ्रष्टाचार चालला होता)
तेव्हा कोणी ही म्हणाले नाही की, हॉस्पिटल बांधा.

3) केजरीवाल दिल्ली मध्ये मौलवींना पगार, भत्ते, पेन्शन वाटत होता तेव्हा
Read 12 tweets
26 Apr
राज्य सरकारांना मांडीवर घेतलं का?

एखादा दुसरा अपवाद वगळता जिथे जिथे भाजपेतर सरकार आहे त्या सर्व राज्यांनी राजकारण करून विट आणला आहे. आठ दिवसापूर्वी, "केंद्र राज्याला ऑक्सिजन पुरवते म्हणजे मेहरबानी नाही करत. महाराष्ट्र सरकार केंद्राच्या तिजोरीत खणाणा महसूल जमा करते आहे." असं
संजय राऊत म्हणाले तर ४ दिवसापूर्वी आम्ही केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहोत असे टोपेंनी म्हणायचे आणि बघा आमची भूमिका किती असे जनतेला दाखवून जनतेला टोपी घालण्याचा प्रयत्न करायचा.

अनिल देशमुखांच्या घरी छापे पडले तर तो राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव असतो.आणि तुम्ही कंगनाच्या
ऑफिसची केलेली तोडफोड कायदेशीर असते. सीबीआय सकाळी सातला देशमुखांच्या घरी जाते ते चुकीचे आणि तुम्ही अर्णब रात्री अकरा वाजता अटक करायला जाता हे बरोबर. बडवे सुप्रीम कोर्टाने केंद्राची लाज काढली असे सांगत आहेत. मग राज्यांना काय मांडीवर घेतले काय? कि राज्य सरकारांवर फुले उधळली?
Read 8 tweets
21 Feb
सध्या शिवाजी महाराजांकडे किती मुस्लिम सरदार होते वगैरे संदेश भटकत आहे. महाराजांना मुस्लिम प्रेमी का बनवलं जातंय माहित नाही.
ते धर्मद्वेष्टे नव्हते पण मुस्लिम प्रेमी अजिबात नव्हते. तसं असतं तर नेताजी पालकराला हिंदू बनवून घेण्याची गरजच नव्हती. इतक्या मुस्लिम सरदारात आणखी एक
महंमद कुली खान सहज सामावला असता. पण त्याला पुन्हा हिंदू बनवले याचं कारण धर्माबरोबर निष्ठा बदलू शकतात हे महाराजांना माहित होतं.
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता...?
…. "इब्राहीम खान"...!
चूक - इब्राहिम खान हा गारदी होता आणि तो सदाशिव भाऊंच्या पानिपत वरील
तोफखान्याचा प्रमुख होता.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ?
"दौलत खान"....!
चूक - आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी होते. संभाजी महाराजांच्या काळात दौलत खान आरमाराच्या एका विभागाचे प्रमुख झाले कान्होजी आंग्रेच्या हाताखाली संपूर्ण आरमाराचे नाही
शिवाजी महाराजांच्या
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(