८ नोव्हेंबर २०१६ साली मोदींजीनी नोटबंदी केली आणि ५०० ,१००० च्या जुन्या नोटा रद्द केल्या !!
ह्या मुळे काळा पैसा कॅश मधे जमा केलेल्या लोकांचे हाल झाले ! मुंबईतले नेते ( धनुष्य बाण वाले) तर धाय मोकलून रडायचे बाकी होते !
पण तेव्हा त्यांच्या मदतीला आले हवाला नेटवर्क चालवणारे पटेल!
मोदीजीनी जुन्या नोटा जमा करायला ४० दिवस दिले होते ! परंतु बँकेत ह्या नोटा जमा करताना सगळे डॉक्युमेंट्स द्यावे लागत होते ! ह्यावर पळवाट म्हणून हवाला ऑपरेटरनी खोट्या शेल कंपन्या उघडण्याचा धडाका लावला !
अश्यातच धनुष्य बाणवाल्या नेत्यांनी चंद्रकांत पटेल जे हवाला ची कामे करतात त्यांना पकडले व त्यांना त्यांच्या जवळील ८४ कोटींची कॅश दिली !
पटेलांनी खोट्या ५ कंपन्या बनवल्या आणि त्यात ही कॅश ट्रान्स्फर केली !! आणि ह्या कंपन्यांनी ही रक्कम "पुष्पक सराफ" कंपनीत डिजिटल ट्रान्स्फर केली
आता ही पुष्पक सराफ कंपनी पटेल ह्यांच्याच अधिकृत मालकीची आहे !!
ह्या कंपनीने युनियन बँक ऑफ इंडिया कडून २५८ कीलोंचे सोने विकत घेतले !
आता हे सर्व नोटबंदीच्या ४० दिवसात झाले बर !!
जेव्हा मार्केट मध्ये नवीन नोटा उपलब्ध झाल्या तेव्हा हेच सोन विकून त्याचे कॅश मधे रूपांतर करण्यात आले आणि त्यातून अनेक मालमत्ता घेण्यात आल्या !!
सप्टेंबर २०१७ ला #ED ला ह्या प्रकरणाचा सुगावा लागला आणि त्यांनी पटेल ह्यांना अटक केली !! आता
ह्या प्रकरणात बाण वाले नेते आहेत हा आरोप काँग्रेस चे नेते "संजय निरुपम" ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता !!
इतकेच नाही जे मनसेचे ६ नगरसेवक २०१७ ला शिवसेनेने फोडले होते त्यांना प्रत्येकी ५ कोटी कॅश देखील पटेल ह्यांनीच हवाला मार्गे दिली असा आरोप देखील झाला !!
आता ह्या काळया पैशाचा #ED छडा लावत असून ह्या आधीच २२ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे !! आणि आज ६.५ कोटींची मालमत्ता जी श्रीधर पाटणकर ह्यांच्या नावावर आहे ती जप्त करण्यात आली आहे !!
पण खरी गंम्मत पाटणकरांच्या हातातून हा पैसा पुढे कुठे गेला ते समोर आल्यावर येणार आहे !
आणि तेव्हा मेहुणे ,मेहुणे , मेहूण्यांचे पावणे देखील तोंड लपवत फिरतील ह्यात शंका नाही 😇
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
महाराष्ट्र सहकारी बँकेने राम गणेश गडकरी साखर कारखान्याला २६ कोटींचे कर्ज दिले
कर्ज मंजूर करताना प्रसाद तनपुरे हे काँग्रेसचे तत्कालीन खासदार व सध्याचे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांचे वडील
बँकेच्या संचालक मंडळावर होते !
कर्ज दिल्या नंतर अवघ्या काही महिन्यात राम गणेश गडकरी कारखाना बुडीत निघाला !!
आणि अचानक बँकेला पैशांचा तुटवडा जाणवू लागल्याने कारखान्याचा लिलाव करण्याचे ठरवले !
पण भल्या मोठ्या साखर कारखान्याला खरेदी करायला फक्त २ च कंपन्या इच्छुक होत्या !!
रेल्वेलाईनचे विद्युतीकरण काँग्रेस काळात
(2008-2014)- 3835 KM
रेल्वेलाईनचे विद्युतीकरण मोदी काळात
(2014-2019)- 18,065 KM
(2019-2024)- 28,143 KM🔥🔥
इतकेच नाही तर 2030 परेंत 1,20,000किमी लाईनचे विद्युतीकरण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे
मोदी सरकार कामगिरी दमदार💪#थ्रेड
विद्युतीकरणाचे फायदे लक्षात घ्या
-सध्या भारतीय रेल्वे 2.6 बिलियन लिटर डिझेल वापरते ज्याला 26,000 कोटी खर्च येतो !
100% विद्युतीकरण झाल्यावर हा खर्च जवळपास अर्धा म्हणजे 13,000 कोटी येईल 🔥🔥
-आंतराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीचा प्रभाव भारतीय रेल्वे वर होणार नाही !
डिझेल इंजिन मोठ्या प्रमाणात हवेत धूर सोडतात परंतु विद्युतीकरणामूळे हवेत कोणताच धूर सोडला जाणार नाही ह्याने पर्यावरणाचा ह्रास कमी होईल !
रेल्वेचे "कार्बन न्यूटरल" होण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल !
काल अर्ध्यरात्री हायकोर्टात राज्यसरकार विरुद्ध #CBI केसची सुनावणी झाली !
अनिल देशमुखाविरोधात असलेल्या #FIR मधील 1-वाझेंची नियुक्ती 2-गृहखात्यातील बदल्या हे दोन उतारे #CBI ने वगळावे ही राज्यसरकाची मागणी आहे कारण ह्याने सरकार पडू शकते !
ह्यावरच एक #शॉर्ट_थ्रेड
सर्वप्रकारणाची सुरवात मार्च 2021 ला झाली जेव्हा मनसुख हिरेण ह्यांचा बद्दल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसानी विधानसभेच्या बजेट सेशन मध्ये प्रश्न उपस्थित केले ! प्रश्न काय देवेंद्रजींनी सरकारची पुरती पोलखोल केली ! आणि वाझेंचा #CDR च विधानसभे समोर मांडला !!
#CDR त्यांनी विधानसभे समोरच मांडला कारण , विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून त्यांची चौकशी करताच येत नाही !तरीही तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी अकलेचे जाहीर प्रदर्शन करून फडणवीसांनी #CDR कोठून आणला ह्याची चौकशी करू अशी वलग्ना केली जी आता त्यांच्या सारखीच दिसेनाशी झाली !
आपल्याला कल्पना असेल की दिल्ली बॉर्डर वर गेल्या 28 दिवसांपासून कोणाच्याही आर्थिक किंवा राजकीय समर्थनाशिवाय चमत्कारिकरीत्या किसान आंदोलन सुरू आहे ! गेल्या वर्षी देखील असेच एक #CAA विरोधात आंदोलन झाले होते ! तर ह्या दोन्ही आंदोलनातील अगम्य समानतेवर हा #थ्रेड#Thread
दोन्ही आंदोलनात गर्दी जमवून रस्ता अडवण्यात आला आणि नंतर तिथे तंबू टाकून आंदोलनकर्त्यांची सर्व सोय करण्यात आली
दोन्ही ठिकाणी आंदोलनकर्त्यांची जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली
सुवेन्धु अधिकारी ह्यांनी काल TMC चा राजीनामा दिला आहे!अधिकारी हे ममता बॅनर्जींचे उजवे हात मानले जात ! आपल्याला कल्पना असेल भाजपाने लोकसभेत बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या होत्या त्याला विधानसभेत कन्व्हर्ट केले तर भाजपा 126 जागा सहज जिंकू शकते! म्हणजे भाजपला बहुमतासाठी अधिकच्या #थ्रेड
22 जागा जिंकाव्या लागतील !
अधिकारी ह्यांचा मध्य आणि दक्षिण बंगाल मध्ये दबदबा असून (लाल ठिपके असलेले जिल्हे) तेथून ते किमान 30-35 आमदार निवडून आणू शकतात असे बोलले जाते!(सोर्स-क्रक्स)
आता असा ताकदवर नेता जर भाजपात आला तर भाजपा सहजतेने 200 जागा जिंकू शकते असा अंदाज वर्तवला जातो !
पण आता जर ह्या बड्या नेत्याने वेगळा पोलिटिकल विचार केला तर TMC च्या मतांचे विभाजन होऊ शकते ! ज्याचा सरळ फायदा भाजपाला झाल्या शिवाय राहणार नाही ! म्हणजेच अधिकारीनच्या राजीनाम्याने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहेच भले मग ते भाजपात येवोत अथवा न येवोत !
आपल्याला कल्पना आहे की दिल्लीच्या सीमांवर किसान आंदोलन सुरू आहे , इतक्या थंडीत देखील आंदोलन अजून गर्दी टिकवून आहे आणि त्याचे सर्वात मोठे (एकमेव म्हणायला हवे) कारण म्हणजे आंदोलकांना दररोज खायला मिळणारे नवीन नवीन खाद्यपदार्थ , आंदोलनातील विविध पदार्थांचा हा #थ्रेड
पहाटे 3 वाजताच लंगरची तयारी सुरू होते
पंजाब मध्ये चहा सोबत पकोडे खायची पद्धत आहे !
त्यानुसार सकाळी सर्वात आधी न्याहारीला गरम गरम पकोडे तळले जातात
सोबतीला मग भरून चहा दिला जातो !
होय तिकडे नुसत्या दुधाचा चहा असतो आणि लोक कपभर घेत नाहीत , अख्खा मग रिचवतात !