सर्वप्रथम, ‘छत्रपती शिवाजी महाराज सनातन हिंदु धर्माचे पालन करत होते’ हे त्रिवार सत्य मान्य केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

या वेळेला तर तुम्ही कहरंच केलात. रायगडाच्या वाताहतीसाठी पेशव्यांसोबत पुण्यश्लोक शाहूछत्रपतींना पण दोषी ठरवलत🤦🏻‍♂️

पुन्हा एकदा सत्य काय आहे ते बघूयात.

१/११
१७७३, १७८६-८७, १७९६-९७ या साली रायगडावर उत्सव असो, सिंहासनासाठी तख्त पुजारी नेमणे असो, सिंहासनाची डागडूची असो, नगारखान्याची व्यवस्था असो -

हे सगळं असून पण तुम्ही पुण्यश्लोक शाहू महाराज आणि पेशव्यांना रायगडाच्या वाताहती साठी कसं दोषी ठरवता, हे तुम्हालाच ठाऊक🤷🏻‍♂️

२/११
एवढंच नाही तर, जेम्स डगलस ने ‘Book of Bombay’ मधे ‘दुसऱ्या बाजीरावाची बायको १८१८ मधे रायगडावर राहत होती’ हे नमूद केलेलं आहे.

यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते कि एप्रिल १८१८ पर्यंत रायगडची अवस्था ‘चांगली’ होती.

मग वाताहात कशामुळे झाली?

याचं उत्तर खूप सोप्पं आहे.

३/११
१८१८ मधे इंग्रजांना रायगड काबीज करायला १४ दिवस लागले.

या १४ दिवसात तोफांचा वापर करुन इंग्रजांनी रायगड चं खूप नुकसान केलं.

हे सत्य माहीत असून देखील ‘काही लोकांनी’ इंग्रजांना दोष देण्याऐवजी पेशव्यांना दोषी ठरवलं.

इंग्रजांपेक्षा पेशव्यांबद्दल एवढा आकस असणं, हेच दुर्दैव आहे.

४/११
अहो पाटील, मी दिलेलं पत्र ‘शिवकालीन पत्र सार संग्रह खंड २’ मधलं आहे.

आता ‘सार’ या शब्दाचा अर्थ तुम्हाला नक्कीच माहिती असेल.

दोन्ही पत्र १००% ‘अस्सल’ आहेत.

आणि काल तुम्ही दिलेल्या संदर्भातून हे साफ होतं कि श्रीसमर्थ हे शिवछत्रपतींचे ‘अधायत्मीक गुरु’ होते.

५/११
इथे सवयीचा प्रश्नंच नाहये.

‘शिवछत्रपतींनी रायगडावर मशीद बांधली’ असो, ‘महाराजांच्या सैन्यात ३०%/५७% मुसलमान होते’ असो वा ‘महाराजांना धर्मनिरपेक्ष दाखवणं’ असो - इतिहासाचं हे विकृतीकरण केलं जातं म्हणून या बाबतीत बोलावं लागतं.

६/११
आता तुम्ही ‘समकालीन’ शिवभारताकडे काव्य म्हणून दुर्लक्ष केलंत तर कसं चालेल?

खास तुमच्यासाठी शिवभारत सोडून दुसरे संदर्भ देतो. (ते कल्याण-भिवंडी बद्दल नाहीत).

संदर्भ:
१) शिवचरित्र साहित्य खंड ८, ले.४९
२) Histoire détaillée des rois du Carnatic by Gnanou Diagou

७/११
मेहेंदळे गुरुजी १००% सत्य बोलत आहेत.

शिवछत्रपती हे ‘fanatic’ नव्हते.

पण तेच मेहेंदळे गुरुजी हे देखील म्हणतात कि “शिवछत्रपतींनी कधीही कुठेही मशीद बांधली नाही”.

कुठल्याही ‘समकालीन’ पुराव्यात (पत्र/बखर/दानपत्र/इनामपत्र) मशीद बांधल्याचा उल्लेख नाही.

८/११
देऊन देऊन ‘मराठ्यांना लूटेरा’ म्हणणाऱ्या जदुनाथ सरकार यांचे संदर्भ🤦🏻‍♂️

सरकार यांनी कुठलेही ‘मराठी समकालीन पत्र’ न वाचता फक्त बखरींचा आणि शत्रूंच्या साक्षीचा आधार घेऊन हे पुस्तक लिहीलय हे तुम्हाला माहीत नाही का?

सुरेंद्रनाथ सेन त्यांच्याबद्दल काय म्हणालेले ते वाचा👇🏼

९/११
आता तुम्ही ज्या दोन गोष्टी संदर्भ देऊन कबूल केल्यात त्या म्हणजे:

१) श्रीसमर्थ हे शिवछत्रपतींचे ‘अधायत्मीक गुरु’ होते.

२) छत्रपती शिवाजी महाराज सनातन हिंदु धर्माचे पालन करत होते

ह्या दोन्ही गोष्टी तुमचे थ्रेड RT करणाऱ्या सर्व बाजारु विचारवंतांना सांगायला विसरु नका.

१०/११
मी मागे पण तुम्हालाच सांगितलेलं. आज पुन्हा सांगतो.

शिवछत्रपती हे ‘सहिष्णु’ होते. त्या काळी ‘धर्मनिरपेक्षता’ नावाची संकल्पनाच नव्हती.

असती तर खुद्द धर्मवीर छत्रपती शंभूराजेंनी स्वत:च्या वडिलांना ‘म्लेंच्छक्षयदीक्षित’ संबोधलं नसतं.

११/११

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devashish Kulkarni

Devashish Kulkarni Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @HearMeRoar21

3 Apr
#Thread:

इतिहास संशोधनातला एक महत्वाचा नियम असा आहे की इतिहासकार - मग तो कितीही मोठा असो - त्याची किंमत केवढी? तर त्याने दिलेल्या पुराव्या एवढी!

कादंबऱ्यांमधून हास्यासपद संदर्भ देणाऱ्या श्री.पाटील यांना आज कळेल की ‘पुरावे गोळा करायला बरेच दिवस लागलेले’ बरे असतात.

१/२३
श्री.पाटील यांचा हा संदर्भ किती हास्यासपद आहे ते बघा:

🔸जेम्स डगलस ने त्याच्या Book of Bombay च्या पृ.४३३ वर शिवछत्रपतींच्या समाधीचं वर्णन केलय व समाधीच्या अवस्थेसाठी मुख्यत: सातारकर व कोल्हापूर छत्रपतींसह त्यांच्या पेशव्यांना दोषी ठरवलय.

“No man now cares for Seevajee”.

२/२३
🔸इंग्रजांच्या हाती रायगड ‘मे १८१८’ मध्ये आला, १८१६ मध्ये नाही.

आणि तुमच्या माहिती करिता जेम्स डगलस चे ‘Book of Bombay’ हे प्रथम १८८२ मध्ये प्रकाशित झालं.

तुम्ही १८१६ मध्ये हे वृत्तांत कसं प्रकाशित करवलं हे तुम्हालाच ठाऊक.

असो.

३/२३
Read 16 tweets
2 Apr
रडायची सवय तुम्हाला असेल मला नाही!

जसं सरदेसाईंनी शिवसमर्थांबद्दल केलेल्या ‘त्या’ दाव्याला समकालीन पुरावा नाही तसंच ‘शिवछत्रपतींनी रायगडावर मशीद बांधली’ या दाव्याला पण समकालीन पुरावा नाही.

मी कधीही कुठल्याही ट्वीट/थ्रेड मधे ‘शिवसमर्थ भेट १६४९ मधे झाली’ हा दावा केलेला नाही.

१/४
तुमच्या खास मित्राला पण उत्तर देताना शिवसमर्थ भेटी बद्दल मी केलेला हा उल्लेख👇🏼 नीट वाचा.

आणि १६७० नंतर शिवसमर्थ संबंध जोडायला अनेक ‘समकालीन पत्र’ उपलब्ध आहेत.

त्यासाठी कुठल्या ही कादंबरी चा आधार घेण्याची गरज नाही.

२/४ Image
केळूसकरांचं पुस्तक वाचून तुम्हे ज्या प्रकारे त्यांचं म्हणणं मांडता ना त्यालाच ‘Selective Interpretation’ म्हणतात.

कारण केळूसकरांनी केलेल्या या👇🏼दाव्यांना ‘समकालीन पुरावे आहेत. पण पुरावे असून देखील केळूसकरांचं हे👇🏼मत तुम्ही मान्य करणार नाही.

असो.

३/४ ImageImageImageImage
Read 4 tweets
28 Mar
नमस्कार पाटील,

थ्रेडची सुरुवातंच खोटं बोलून केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. पेशव्यांना दोषी ठरवल्याने ४ लाईक्स जास्तं मिळाले असतील.

🔸१७३३ नंतर रायगड पेशव्यांच्या देखरेखीत आला. पेशवेकालीन रायगड कसा होता ते पाहूयात👇🏼

सिंहसनासाठी तख्त-पुजारी नेमणारे समाधीकडे दुर्लक्ष करतील का🤷🏻‍♂️

१/२२
आता शिवछत्रपतींच्या समाधीची अवस्था बिकट का झाली ते पाहूयात.

१८१८ मधे ले.कर्नल प्रॅाथर या इंग्रज अधिकाऱ्याने रायगडचा ताबा मिळवला. इंग्रजांनी तोफांचा वापर करुन किल्ल्याचं बरंच नुकसान केलेलं.

१८१८ मधेच प्रॅाथर ने महाराजांच्या समाधी चा उल्लेख केलाय.

२/२२
आता ज्या अर्थी एका इंग्रजाला समाधी ओळखता आली किंवा त्याला ज्याने कोणी ओळख पटवून दिली, त्या अर्थी समाधी सुस्थितीतंच असेल.

पुढे इंग्रजांनी रायगडावर जाण्यास बंदी घातलेली. १८८३ पर्यंत रायगडावर कोणी प्रवासी चढून गेल्याचे आढळत नाही.

१८१८ ते १८८३- हा काळ झाडं उगवायला पुरेसा आहे.

३/२२
Read 23 tweets
15 Mar
‘शिवछत्रपतींनी रायगडावर मशीद बांधली’ - बाजारु विचारवंतांचा हा दावा साफ खोटा आहे हे इतिहासकारांच्या साक्षीने व पुराव्यांसह सिद्ध झालं.

आता पुढचा दावा कसा खोटा आहे हे बघूयात.

चला तर मग ‘याकूत केळशीकर’ बद्दल काही माहिती बघूयात.

१/६ Image
कुठल्या तरी कादंबरीचं कात्रण चिकटवून नवइतिहासकार सचिन सावंत ह्यांनी ‘याकूत केळशीकर हे शिवछत्रपतींचे गुरु होते’ हा दावा केला.

ह्याच बरोबर सावंत म्हणाले शिवछत्रपतींनी त्या याकूत बाबाला ६५३ ‘एकर’ जमीन दान दिली.

१७ व्या शतकात जमीन ‘एकर’ मधे मोजली जायची हाच मुळात एक विनोद आहे.

२/६
याकूत केळशीकर हे नाव सर्वप्रथम ‘९१ कलमी बखरीत’ आधळतं.

काही इतिहासकारांच्या मते ही ‘९१ कलमी बखर’ १६८५ मध्ये लिहीली गेली तर काहींच्या मते १७५० नंतर लिहीली गेली.

ह्या दोन्हीचा अर्थ की ही बखर शिवछत्रपतींच्या मृत्युनंतर लिहीली गेली.

३/६
Read 6 tweets
6 Mar
ह्या महाशयांनी माझ्यावर ‘फोटो क्रॉप’ करण्याचा आरोप केला.

सरदेसाई ह्यांच्या ‘New History of the Marathas Vol 1’ मधून जो SS ह्यांनी वापरलाय तो देखील क्रॉप्ड आहे.

हा बघा पूर्ण SS👇🏼

समर्थं हे शिवरायांचे गुरु - सरदेसाईंचा हा दावा मान्य आहे का पाटील साहेबांना🤷🏻‍♂️

१/१०
सरदेसाईंच्या ह्याच पुस्तकातले अजून काही संदर्भ पाहूयात.

शिवछत्रपतींना अखंड हिंदुस्तानावर ‘हिंदुंची स्वायत्तता’ हवी होती.

पण श्री.पाटील ह्यांना ह्या गोष्टी नक्कीच मान्य नसतील कारण ते स्वत: ‘selective interpretation’ करण्यात तज्ञ आहेत.

आता मुद्याकडे येऊयात.

२/१०
प्रश्न एकदम सोप्पा होता - शिवछत्रपतींनी रायगडावर मशीद बांधली का?

उत्तर आहे नाही. कुठला ही ‘समकालीन’ पुरावा (पत्र/बखर) हे सिद्ध करत नाही.

श्री.प्रविण पाटील ह्यांनी जे संदर्भ त्यांच्या थ्रेडमधे वापरले आहेत ते सगळे च्या सगळे ‘उत्तरकालीन आहे’.

३/१०
Read 10 tweets
6 Mar
Yesterday, INC leader @sachin_inc made an absurd comment - ShivChhatrapati built a Mosque on Raigad Fort.

I asked him to produce ‘contemporary evidence’ supporting his claim. But instead, he tried trolling me.

Now, let me bust his claim with a ‘contemporary reference.

1/12
First of all, let us have a look at this structure on #RaigadFort.

Now, this is not a Mosque as claimed by distorians. How can a Mosque have a ‘Shivling’ inside it?

This is the Jagadishwar Temple dedicated to Lord Shiva.

ShivChhatrapati was an ardent devotee of Mahadev.

2/12
This palace of Jagadishwar, which is pleasing to all the world, was built on the occasion of Anandnam Sanvatsar in 1596 by the order of Shrimad ShivChhatrapati Raja. On this Raigad, a sculptor Hiroji has built wells, ponds, gardens, roads, pillars, yard halls and palaces.

3/12 Inscription on the Raigad Fort.
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!