#मराठी

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय बेंच ने मराठा आरक्षणाच्या वैधतेचा प्रश्न घटनापिठाकडे सोपवला व आरक्षणाच्या अंमलबजावणीस् स्थिगिती दिली आहे. असे करण्यामागे कोर्टाने 22 पानांच्या निकालपत्रात काय भूमिका/तर्क दिला आहे हे बघायला हवे...
आरक्षनाच्या बाजूने असलेल्या पक्षकारांकडून ज्यात राज्यसरकार पण आले असे मांडण्यात आले कि 102व्या घटनादुरुस्ती संबंधी प्रश्न पहिल्यांदा कोर्टासमोर आले आहेत. EWS आरक्षणाच्या घटनादुरुस्तीनंतर तसेच बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे इंदिरा साहनी केस नव्याने बघण्याची गरज आहे.
EWS आरक्षणासंबंधी व पंजाब मधील आरक्षणासंबंधी प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील घटनापीठाकडे वर्ग करावा. याला आरक्षणास् आव्हान देणाऱ्यांतर्फे विरोध करण्यात आला कि 50 टक्क्याची मर्यादा हि इंदिरा साहनी केस मधे ठरवण्यात आली आहे..
व अनेक केसेस मधे कोर्टाने ती तपासली आहे त्यामुळे मोठ्या बेंचकडे देण्याची गरज नाही. यावर कोर्टाने म्हंटले आहे कि त्यांना यासाठी लार्जर बेंच ची गरज वाटत नाही. 50 टक्क्यांची मर्यादा इंदिरा साहनी मधे फिक्स करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीशिवाय ती पार केली जाऊ शकत नाही.
साहनी व नागराज केस मधे कोर्टाने 50 टक्के मर्यादा ठरवून दिलेली आहे. आरक्षणाच्या मर्यादेचा मुद्दा कोर्टाने आधीच ठरवला असल्यामुळे यात कायदेशीर तरतुदींच्या इंटरप्रिटेशन चा मुद्दा आहे असे वाटत नाही. पण आरक्षणस् विरोध करणार्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला आहे कि 102व्या घटनादुरुस्ती नंतर
मागासवर्ग ठरवण्याचे अधिकार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे गेले आहेत. हा मुद्दा उच्च न्यायालयात सुद्धा आला होता पण तिथे हायकोर्टाने राज्य सरकार स्वतः आरक्षण देऊ शकते असा निर्णय दिला. 102व्या घटनादुरुस्तीने केलेल्या तरतूदीचे 332B व 342A यांच्या इंटरप्रिटेशन चा मुद्दा उपस्थित..
झाला आहे. मराठा आरक्षणाची वैधता ठरवण्यासाठी या तरतुदीवर स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे त्यामुळे सदर प्रकरण हे मोठ्या बेंच कडे द्यावे असे न्यायालयाने म्हंटले आहे.

अंतरिम आदेश देण्याच्या मुद्द्यात आरक्षनास विरोध असणाऱ्या बाजू तर्फे युक्तिवाद केला गेला कि या आरक्षणामुळे..
इंदीरा साहनी मधील मर्यादा ओलांडली आहे. मोठ्या बेंच कडे वर्ग करताना अंतरिम आदेश देऊ नयेत असे कोणतेही बंधन नाही. अशोक कुमार, पूट्टास्वामी, नागराज, SV जोशी ई. केस मधे कोर्टाने अंतरीम आदेश दिले आहेत.

आरक्षनाच्या बाजूने असणाऱ्या पक्षकारांतर्फे अंतरिम आदेश देण्यास विरोध करण्यात आला.
त्यांनी भूमिका मांडली की सामान्यतः लार्ज बेंच रेफर केल्यानंतर अंतरिम आदेश दिले जात नाहीत. ही केस हायकोर्ट निर्णयाच्या विरुद्ध अपील आहे. लार्जर बेंच अंतरिम आदेशाबाबत विचार करू शकतो. त्यांनी SCAOR, जयंती चक्रवर्ती, तामिळनाडू मेडिकल असो. आणि EWS आरक्षण ई केसेस चे उदाहरण दिले.
यावर कोर्टाने म्हंटले आहे की जर कायदेशीर तरतूद हि ex-facie घटनाबाह्य वाटत असेल तर ते अंतरिम आदेश देऊ शकतात. सामान्यतः अंतरिम आदेश दिले जात नाहीत हे खरे असले तरी रेफरन्स देताना अंतरिम आदेश देऊ नयेत असे बंधन कुठेही नाही जेव्हा तरतूद ex-facie घटनाबाह्य किंवा कोर्टाच्या..
भूमिकेविरुद्ध असेल तर. पूटास्वामी,अशोक कुमार, SVजोशी, मॉडर्न कॉलेज ई केस मधे कोर्टाने लार्ज बेंच कडे रेफर करताना अंतरिम आदेश दिले आहेत.

पुढे कोर्टाने म्हंटले आहे कि इंदिरा साहनी मधे स्पष्ट करण्यात आले आहे की 16(4) आरक्षण हे 50 टक्क्यांपेक्षा अधिक असु नये.
दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी वेगळी तरतूद केली जाऊ शकते. 50% ची अट शिथिल करताना अपवादात्मक परिस्थिती असणे आवश्यक आहे.
कोर्टाने चे मत आहे कि प्रथमदर्शनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी 50% अट शिथिल करताना अपवादात्मक परिस्थिती दाखवता आली नाही. मराठा आरक्षणासाठी..
स्पेशल केस दाखवण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे असे कोर्टाने म्हंटले आहे.
हायकोर्टाकडून मराठा आरक्षणाचा विचार करताना Error झाल्याचे कोर्टाने म्हंटले आहे. केस पेंडिंग असण्याच्या काळात आरक्षणाची अंमलबजावणी करणे हे ओपन वर्गाच्या दृष्टीने हानिकारक आहे व भविष्यात यातील...
प्रवेश आणि नेमणुका रद्द करणे अवघड होईल असे मत न्यायालयाने मांडले आहे.

या कारणांसाठी न्यायालयाने आरक्षणाच्या वैधतेसंधर्भातील प्रश्न मोठ्या बेंच कडे वर्ग केला व आरक्षणाच्या अंमलबजावणीस् स्थिगिती दिली.
अर्थात या स्थगिती बाबत घटनापीठ विचार करू शकते. राज्यसरकरला तिथे स्थगिती काढण्याच्या दृष्टीने बाजू मांडावी लागेल...वेगवेगळ्या नेमणुका अडकून पडल्या आहेत त्यामुळे राज्यसरकारला अंमलबजावनीची परवानगी देण्यात यावी व सदर अंमलबजावणी हि कोर्टाच्या अंतिम निर्णयाला बांधील असेल अशी..
भूमिका मांडुन राज्यसरकार स्टे व्हॅकेट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकते.

घटनापीठाने याकडे सकारात्मक दृष्टीने बघितल्यास मधला मार्ग निघू शकतो.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Gajanan Gaikwad !

Gajanan Gaikwad ! Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Gaju3112

10 Sep
#मराठी

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि Obscenity(बीभत्सता/अश्लीलता)

भारतीय दंड विधान (IPC) २९२ मध्ये 'Obscene म्हणजे बीभत्स' साहित्य मुद्रित, चित्रित किंवा अभिनित स्वरूपात प्रसिद्ध करण्यास, वाटण्यास, विकण्यास किंवा जवळ बाळगण्यास गुन्हा मानण्यात आले आहे.
यातून धार्मिक साहित्य, विज्ञान, कला, कलाकुसरक्षेत्र किंवा निव्वळ माहितीप्रद साहित्य गुन्हा मानले जाऊ नये अशी तरतूद आहे.

1965 साली बुकस्टोर मालक असलेल्या रणजित उदेशी यांच्याकडे डि.एच.लॉरेन्स यांची "लेडी चार्टर्लीज् लव्हर" हि कादंबरी आढळून आली. अनेक देशांमधे बिभत्स कंटेंट...
असल्यामुळे हि कादंबरी बॅन करण्यात आली होती. याप्रकरणी रणजीत उदेशी यांच्यावर IPC 292 नुसार गुन्हा दाखल झाला व त्यांना सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने दोषी ठरवले. मग हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आले.उदेशी यांनी IPC 292 च्या संविधानिक वैधतेला आव्हान दिले होते.
Read 23 tweets
2 Sep
#मराठी

My Lord's Legacy !!

सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ न्यायमूर्ती जस्टीस अरुण मिश्रा आज निवृत्त झाले आहेत. सुप्रीम कोर्टात त्यांना सहा वर्षांचा कार्यकाळ मिळाला. दरम्यान त्यांनी अनेक हायप्रोफाईल, राजकीयदृष्टीने संवेदनशील अशी प्रकरणे हाताळली. यात त्यांनी दिलेले निर्णय काही वेळा
वादग्रस्त ठरले आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या स्थरांमधून त्याबद्दल क्रिया-प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उदाहरण बघायचे झाले तर..

1.सहारा बिर्ला डायरी केस : 2013-14 मधे इनकम टॅक्स ऑफिस ने सहारा-बिर्ला यांच्या ऑफिस वर रेड टाकल्या होत्या. त्यात त्यांना काही डॉक्युमेंटस् मिळाले होते ज्यात..
हाय प्रोफाइल राजकारणी लोकांची नावे होती. कॉमन कॉज या NGOने या डॉक्युमेंटस् ची चौकशी व्हावी म्हणून याचिका केली होती. अशा लुज डॉक्युमेंटस् च्या आधारे संविधानिक पदंवरील व्यक्तींची चौकशी होऊ शकत नाही असे म्हणत त्यांनी हि याचिका फेटाळून लावली.
Read 23 tweets
1 Sep
#मराठी

डॉ.काफील खान, NSA आणि उच्च न्यायालय !

CAA-NRC विरोधात आंदोलन करणाऱ्या डॉ. काफील खान यांना ऊ.प्र. सरकारने अटक केली होती. पूढे त्यांना NSA ऍक्ट अंतर्गत डिटेन करण्यात आलं. याविरोधात त्यांच्या आईच्या वतीने हायकोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आला होती.
याप्रकरनी आज जस्टीस गोविंद माथूर व जस्टीस सौमित्र सिंग यांनी निर्णय दिला आहे. 42 पानांच्या निकालपत्रात सम्पूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यात आलेला आहे.
12 डिसेंबर 2019 रोजी काफिल खान यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठासमोर CAA-NRC विरोधात आंदोलन करणाऱ्या गॅदरिंग मधे भाषण दिले होते.
13 डिसेंबर 2019 रोजी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. 29 जानेवारी 2020 रोजी त्यांना अटक करण्यात आली. 10 फेब्रुवारी ला त्यांना चीफ मजिस्ट्रेट यांनी जामीन दिला. 10 तारखेला जामीन देऊनही त्यांना सोडले नाही. 13 फेब ला मजिस्ट्रेट ने पुन्हा त्यांना सोडण्याचे आदेश दिले.
Read 23 tweets
22 Aug
#म

कोरोना, तब्लिघ, मिडिया आणि मुंबई उच्चन्यायालय !

मार्च महिन्याच्या शेवटी जेव्हा कोरोना देशात हातपाय पसरत होता तेव्हा दिल्लीतील निझामुद्दीन मरकज येथील तब्लिघ जमातचा कार्यक्रम सुरू असल्याचे प्रकरण समोर आले. अपेक्षेप्रमाणे देशातील मिडिया या विषयावर तुटून पडली.
या कार्यक्रमाला आलेले अनेक लोकं हे विदेशातून आलेले होते. मिडीयाने जणू या लोकांनीच कोरोना भारतात आणला आणि हेच कोरोना पसरवण्यास् कारणीभूत असल्याचे चित्र रंगवले. पुढे केंद्र सरकारच्या सूचनांनुसार ठिकठिकाणी तब्लिघ जमातच्या लोकांवर पोलिसांकरवी IPCच्या वेगवेगळ्या कलमाखाली तसेच...
आपत्ती व्यवस्थापन कायदा व एपीडिमिक डिसिजेस ऍक्ट अंतर्गत केसेस दाखल करण्यात आल्या. अहमदनगर मधल्या पोलीस स्टेशन्स मधे सुद्धा तब्लिघ जमतच्या लोकांवर व त्यांना आश्रय देणाऱ्या स्थानिक मशिदीच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले. या लोकांनी या सर्व केसेस रद्द करण्यात याव्यात..
Read 19 tweets
19 Aug
#म

सुशांतसिंग राजपूत प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. जस्टीस ऋषिकेश रॉय यांनी लिहिलेल्या 35 पानांच्या निकालपत्रातील महत्वाचे मुद्दे -

- मुंबई पोलिसांकडून तपासादरम्यान काही चूक झाली आहे असे प्रथमदर्शनी वाटंत नाही.

- बिहार पोलीसांच्या तपासात अडथळा आणणे टाळायला..
हवे होते.

- CrPC सेक्शन 406 मधे फक्त केस ट्रान्स्फर केली जाऊ शकते, इन्वेस्टिंगेशन ट्रान्स्फर करता येत नाही.

- मुंबई पोलिसांनी कोणताही FIR दाखल केलेला नाही. त्यांचा तपास मर्यादित स्वरूपात होता.
- ललिता कुमारी जजमेंट नुसार पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्यात FIR नोंदवणे अनिवार्य आहे.त्यानुसार पटना पोलिसांनी FIR रजिस्टर केली होती. FIR मधे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि आर्थिक गैरव्यवहारांबद्दल उल्लेख आहे, या मुद्द्यावर पटना पोलिसांना ज्यूरिसडिक्शन आहे.पटना मधे रजिस्टर झालेल्या..
Read 8 tweets
14 Aug
#म
#मराठी
प्रशांत भुषण यांच्या न्यायालयचा अवमान प्रकरणातील 108 पानांचे निकालपत्र नुकतेच वाचुन काढले. विशेष म्हणावे असे त्यात काहीही लिहिलेले नाही, कुठल्याही बाजूने ! सदर प्रकरणाची तथ्ये, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट आणि याआधीची संबंधित प्रकरणे यांचं फक्त प्लेन रिडिंग करण्यात आलं आहे.
न्यायव्यवस्था टिकेपासून अलिप्त राहू शकत नाही. मात्र सदर टिका हि चुकीच्या माहितीवर,चुकीच्या पद्धतीने, न्यायव्यवस्थेच्या प्रतिमेला तडा देण्यासाठी व जनतेच्या मनातील न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याच्या स्वरूपाची असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.
न्यायव्यवस्थेवरील सामन्य लोकांची श्रद्धा व ते निष्पक्ष व निर्भिड पणे न्यायदानाचे काम करतील हा विश्वास व्यवस्थेचा पाया आहे. न्यायवस्थेवरील या पब्लिक कॉन्फिडन्सला जर कुणी धक्का लावायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणे गरजेचे आहे. कंटेप्ट हा कोर्टाची Majesty आणि Dignity
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!