#थ्रेड
#शिवराज्याभिषेक_सोहळा
#हिंदू_साम्राज्य_दिवस
-:युगकर्ते शिवराय:-
साधारण तीनशे वर्षांपूर्वी या दिवशी सूर्य एक नवीन सकाळ घेऊन आला. तुम्ही म्हणाल की सूर्यासोबत दरोजचं सकाळ होते, मग या दिवसाच्या सूर्योदयात काय विशेष होते.? तर,आजच्या दिवसाचा सूर्य एक नवीन
१/
उषःकाल घेऊन आला होता तो म्हणजे स्वातंत्र्याचा. कारण ३०० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अभिषिक्त झाले आणि शेकडो वर्षांच्या म्लेंच्छ अत्याचारांपासून महाराष्ट्र मुक्त झाला.
महाराज छत्रपती झाले यात अनेक वीरांचे मोलाचे योगदान होते. स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेऊन
२/
हे मावळे स्वराज्यासाठी व महाराजांसाठी प्राणाची ही किंमत मोजायला तयार होते. आई भवानीच्या व भगवान रायरेश्वराच्या आशीर्वादाने महाराजांनी स्वराज्याचा उद्योग आरंभला व त्यानंतर पुढील काळात महाराजांनी आपल्या विश्वासू मावळ्यांसह अखंड अहोरात्र स्वराज्य चळवळ चालवली.
३/
या सर्व मावळ्यांच्या परिश्रमाने श्रींच्या इच्छेतील यावत्चन्द्रदिवाकरौ असे हिंदवी स्वराज्य साकार झाले. महाराजांच्या या प्रचंड सफलतेच कारण काय होत.? तर महाराजांच्या सफलेतेमागे मुख्य कारण म्हणजे महाराजांनी मावळ्यांना व्यक्तीसाठी नाही तर धैर्यासाठी लढायला शिकवलं.समर्थ जसे सांगतात,
४/
"धर्मासाठी झुंजावे।झुंझोनी अवघ्यासी मारावे।।
मारिता मारिता घ्यावे।राज्य आपुले।।
देव मस्तकी धरावा।अवघा हलकल्लोळ करावा।।
मुलुख बडवावा की बुडवावा।धर्म संस्थापनेसाठी।।" व्यक्तीसाठी लढू नका धर्मासाठी झुंजा,आपल्या देवासाठी आणि आपल्या हिंदू धर्मासाठी राज्य मिळवा. हा उच्च उद्देश
५/
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत होता.
त्यामुळे तर मराठे पुढील काळात मुघलांविरुद्ध अखंड लढा देत राहिले आणि पुढील काळात मराठ्यांचे घोडे यमुनेचे पाणी प्याले, पुढे सिंधूच पाणी प्याले व अटकेपार झेंडे गाडले गेले. हिंदुध्वज दिल्लीच्या किल्ल्यावर फडकला याचं कारण हेच होत
६/
की महाराजांनी आपल्याला व्यक्तीसाठी नाही तर धर्मासाठी लढायला शिकवलं. काहीही झालं तर भगवा फडकत राहिला पाहिजे. यामुळेच तर मग शिवाजी महाराज नुसते राजे नाही तर "युगकर्ते" होतात कारण त्यांनी जुन्या युगाचे नियम सोडून नवीन नियमांचं युग सुरू केले.
राज्याभिषेक दिन शुभ हो..!!
जय शिवराय..!!
"हे हिंदूशक्ती संभूत दीप्तितम तेजा
हे हिंदू तपस्यापुत ईश्वरी ओजा।
हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा।।"

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेतील शब्द..!!

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा।

Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा। Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishwambharMule

6 Jun
#Thread
#KnowYourDharma
#HinduDharma
The logic of 33 Koti (Crores) Devtas :-
Many a times people say we have '33 Koti' i.e. Crores of Devtas in our Hindu Dharma. So is it true? Do we really have that many Devtas in Hindu Dharma.
Technically speaking we have 33 Koti Devtas in
1/
in the Hindu Dharma but here the word 'कोटी (Koti)' does not mean crores.The word 'कोटी(Koti)' is a Sanskrit word,which has different meanings. In '33 Koti' the meaning of word 'Koti' is "प्रभेदाः" i.e 'Types' not crores. So there are 33 types of 'Devtas' mentioned in many
2/
scriptures of Sanatan Hindu Dharma. In 9th ब्राह्मण (Brahman) of Brihadaranyaka Upnishad, when Maharshi Yadnyavalkya is asked about 'how many devtas are there?' He answered,
3/
Read 16 tweets
3 Jun
The words of Kavi Bhushan from Uttar Pradesh who was contemporary to Chatrapati Shivaji Maharaj :-
देवल गिरावते फिरावते निसान अली
ऐसे समै राव-रानै सबै गए लबकी।
गौरा गनपति आप , औरन को देत ताप
अपने मुकाम सब मारि गए दबकी।।
पीर पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत
सिध्द की सिधाई गई, रही बात रब की।
काशी हू की कला गई मथुरा मसीत भई
शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी।।
He is saying that, The Invaders are destroying our temples and raising their nishan and at this time all The Ranas and all other Kings are hiding. Fortunately Shivaji Maharaj Image
was born otherwise Kashi and Mathura would have lost their values and all the Hindus would have become Muslims.
In another Kavya he says,
Read 11 tweets
29 May
#वीर_सावरकर_जयंती
#VeerSavarkar
मनातील सावरकर विचारमार्तंड मावळू देऊ नका...!
कालचा २८ मे चा सूर्योदय आपल्यासोबत सावरकर विचारांची किरणे सोबत घेऊन आला. काल तात्यारावांची जयंती आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने साजरी केली. दिवसभर अनेक लोकांनी आपल्या आपल्या परीने सावरकरांचे विचार
१/
मांडले. हे सर्व पाहून सगळ्यात जास्त आनंद कोणास झाला असेल तर तो या मातृभूमीला कारण तिच्या एका थोर पण उपेक्षित पुत्राची गाथा काल लोकांच्या ओठावर आणि हृद्गत झाली होती संपूर्ण दिवस. अगदी सगळचं सावरकरमय झालं होत सगळं.!
स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तिमत्त्व सहजासहजी कवेत येईल असं
२/
व्यक्तिमत्त्व नाहीये.तात्याराव कळायला आयुष्य खर्ची घातलं तरी त्यांचा थांग लागणं कठीण.
सावरकर हा विचारांचा महासागर आहे, आपण फक्त आपल्या बुद्धीसीमेनुसार त्यातील विचारामृत आपल्या भांड्यात भरून घेण्याचा प्रयत्न करावा व त्याचं सेवन पूर्ण जन्मभर करावं.
पण सावरकर विचार फक्त
३/
Read 9 tweets
28 May
#Thread
#अमर_सावरकर
#वीर_सावरकर_जयंती
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग २):-
इंग्रजांच्या क्रूर आणि निर्दयी जाचातून आपल्या भारतभूमीला मुक्त करण्यासाठी जो अविरत स्वातंत्र्यलढा झाला त्यात एक मोठं योगदान आहे ते सावरकर कुटुंबाचं.ज्यात तिन्ही भाऊ तर प्राणपणाने लढलेच पण
त्यांच्या पत्नींचं योगदान ही सावरकर बंधूंना लाभलं. त्यात बाबारावांच्या पत्नी तर साक्षात पतिव्रतेची आणि सहनशीलतेची मूर्तीच. ह्या मातेने पती अंदमानात असताना पती वियोगात अघोषित जन्मठेपचं भोगली आणि तीच कथा तात्यांच्या पत्नी यमुनाबाईंची.अशा दिव्य लोकांवर ताशेरे ओढणे म्हणजे सुर्यावर
२/
थुंकण्यासारखे आहे.
जर आपण ह्या सावरकर विरोधी लोकांचा 'अर्ज केले म्हणून ते माफीवीर होतात आणि ब्रिटिशांचे गुलाम होतात' हा तर्क विचारात घ्यायचा म्हणलं, तर मग ज्यावेळी सावरकरांची सुटका झाली त्यावेळेपासून त्यांनी सर्व सोडून द्यायला हवं होत. त्यांचं सामाजिक आणि राजकीय जीवन संपुष्टात
३/
Read 24 tweets
26 May
#Thread
#SavarkarJayanti
#सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग १) :-
इसवी सन १८५७ पासून ते भारताने स्वातंत्र्य मिळवेपर्यंत अनेक थोर क्रांतिकारांनी स्वातंत्र्याच्या समरकुंडात आपल्या प्राणांच्या आहुत्या देऊन, आपल्या 'स्वातंत्र्यलक्ष्मीचे' आराधन केले.
१/
त्याच मांदियाळीतील अतीदिव्य तारा म्हणजे स्वा.सावरकर.
बालपणीच आपल्या कुलदेवतेसमोर "सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.!" या घेतलेल्या शपथीचं निर्वहन तात्यांनी शरीरास आत्यंतिक कष्ट सोसवून केलं. बऱ्याच प्रसंगी अशी वेळ येई की वाटे आता प्राणदोर तुटतो की काय.!
२/
पण मनात सतत आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याच ध्येय त्यांना परत आपल्या कर्मात अग्रेसर करी.
अशा या स्वातंत्र्यवीराची बदनामी करण्याचे कारस्थान केवळ आपल्या काही ऐहिक सुखासाठी काही लोक करत आहेत. कारण काय सांगतात तर सावरकरांनी अंदमान मध्ये असताना माफीनामे लिहिले होते म्हणून ते काही
३/
Read 29 tweets
23 May
#Thread
#KnowYourDharma
#Hinduism
Scriptures of Sanatan Hindu Dharma:-
As Sanatan Hindu Dharma is based on philosophy of "एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति।" i.e. Truth is one and explained in many ways. Also we have system of "बहुऋषिमतम्" meaning many scholars have many views.
1/
So we have large numbers of Dharmic Sahitya or scriptures.
Scriptures of Sanatan Hindu Dharma can be broadly classified into four groups which are 'श्रुती'(Shruti),'स्मृती'(Smriti), 'पुराण'(Puaranas) and 'शास्त्र'(Shastras). That's why before beginning of every Puja in Sankalp
2/
we say 'श्रुतीस्मृतीपुराणोक्त शास्त्रोक्त फल प्राप्त्यर्थं।' which means 'may we get the फल i.e. result as prescribed by Shruti,Smriti,Puran and Shahstra.'
3/
Read 14 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(