How to get URL link on X (Twitter) App
जन्माला आल्यापासून ते मृत्यूपावेतो प्रत्येक क्षणी केवळ आणि केवळ गुरुंच्या मार्गदर्शनाने ह्या अपार संसारसागरात मनुष्य वावरु शकतो, म्हणून प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.



जुनी पण नावीन्यपूर्ण अशी बांधकामं आणि एकंदरीत वातावरण ह्या गोष्टींनी मला प्रचंड प्रभावित केले. त्यात अजून आनंद वाढवणारा 'दुग्धशर्करा योग' म्हणजे फलटणमधील अतिशय सुंदर अशी मंदिरे..! पुरातन असे जब्रेश्वर महादेवाचे मंदिर, गिरवीचे श्रीकृष्ण मंदिर आणि फलटणचे प्रसिद्ध राम मंदिर..!

कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मज्ञानाचा सागर,भक्तीचा रसकल्लोळ तर मराठी साहित्याचा अद्वितीय आविष्कार आहे.
काही ना काही व्यवस्था केलेली आहे. जसं की सूर्य आपल्याला पाणी प्रदान करतो म्हणून आपण दररोज जल 'अर्घ्य' देऊन त्याविषयी कृतज्ञता दाखवतो. त्याचप्रमाणे दीप हा आपल्याला प्रकाश प्रदान करतो, प्रत्येक जीवास 'तिमिरातून तेजाकडे' जाण्याची प्रेरणा देतो म्हणून ह्या विषयी कृतज्ञता व्यक्त
गंगेतूनचं प्रवाहित होत होत आपल्यापर्यंत आले आहे.
भाषेला अधिकच सुंदर केले आणि समस्त रसिक लोकांना उपकृत केले.https://twitter.com/Jhunj_Org/status/1413749321091092486सुस्थित राहणे ही एका सशक्त राष्ट्राची गरज आहे.
उषःकाल घेऊन आला होता तो म्हणजे स्वातंत्र्याचा. कारण ३०० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अभिषिक्त झाले आणि शेकडो वर्षांच्या म्लेंच्छ अत्याचारांपासून महाराष्ट्र मुक्त झाला.
in the Hindu Dharma but here the word 'कोटी (Koti)' does not mean crores.The word 'कोटी(Koti)' is a Sanskrit word,which has different meanings. In '33 Koti' the meaning of word 'Koti' is "प्रभेदाः" i.e 'Types' not crores. So there are 33 types of 'Devtas' mentioned in many
https://twitter.com/therajaputra/status/1399849524189794305सिध्द की सिधाई गई, रही बात रब की।
मांडले. हे सर्व पाहून सगळ्यात जास्त आनंद कोणास झाला असेल तर तो या मातृभूमीला कारण तिच्या एका थोर पण उपेक्षित पुत्राची गाथा काल लोकांच्या ओठावर आणि हृद्गत झाली होती संपूर्ण दिवस. अगदी सगळचं सावरकरमय झालं होत सगळं.!
त्यांच्या पत्नींचं योगदान ही सावरकर बंधूंना लाभलं. त्यात बाबारावांच्या पत्नी तर साक्षात पतिव्रतेची आणि सहनशीलतेची मूर्तीच. ह्या मातेने पती अंदमानात असताना पती वियोगात अघोषित जन्मठेपचं भोगली आणि तीच कथा तात्यांच्या पत्नी यमुनाबाईंची.अशा दिव्य लोकांवर ताशेरे ओढणे म्हणजे सुर्यावर
त्याच मांदियाळीतील अतीदिव्य तारा म्हणजे स्वा.सावरकर.
So we have large numbers of Dharmic Sahitya or scriptures.
ज्या ज्या वेळी धर्मला ग्लानी येईल त्या त्या वेळी मी अवतार घेऊन धर्माचे अधिष्ठान कायम राखेल. आपण इतिहास पाहिल्यास ह्या वचनाची प्रचिती आपणाला अनेकदा आलेली दिसते. अशीच काहीशी परिस्थिती भगवान आद्यशंकराचार्यांच्या अवतारास कारणीभूत ठरली. सगळीकडे बुद्ध धर्माचे स्तोम माजले होते.
secularism? and does secularism really in danger due to Hindu Dharma?
अशा वीर योध्यांसमवेत महाबली हनुमान ही निघाले. शोधात भटकत असता वानरांची सेना दक्षिण समुद्र किनारी येऊन ठेपली आणि तिथे थोर भगवद्भक्त जटायूच्या भावाची अर्थात संपातीची भेट वानरांना झाली आणि त्याने सगळी सीतेच्या हरणाची कहाणी वानरांना सांगितली.आता सीतेला रामांचा संदेश द्यायचा म्हणजे
arises what knowledge do we have about our Dharma,our traditions and our scriptures?In my view if we want to protect our Dharma then we should have basic knowledge about our Dharma,traditions etc. Because if we become knowledgeable about above things then and then only we will
संपूर्ण रघुकुल आज धन्य झाल. श्रीरामांच्या आधी होऊन गेलेल्या सकळ प्रभृतींची भगवद्भक्ती आज फळली. श्रीरामांचा अवतार झाला आणि सकळ पृथ्वी आनंदून गेली. यापुढील रामायण आपणा सर्वांना माहितीच आहे. आज माझा तो विषय नाही ये. आजचा विषय आहे की श्रीरामांचं एकंदर अवतारकार्य आपल्याला अर्थात
उपयुक्त आहे असं सांगण्यात येत. महाभारतात भगवान श्रीकृष्ण सांगतात की ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि।’ अर्थात कलियुगात मी जप यज्ञात अर्थात नामस्मरणात स्थित आहे. जे फळ इतर युगात मोठे मोठे अनुष्ठान करून प्राप्त ते फळ कलियुगात केवळ श्रद्धेने केलेल्या नामस्मरणातून मिळत. सध्या ह्या कोरोणा+