Vishwambhar Muley मुळेकुलोत्पनः विश्वंभरशर्मा। Profile picture
Sanatan Dharmiya🚩| Unapologetic Hindu🚩| यजुर्वेदीय ।।भारत का रहने वाला हूं भारत की बात सुनाता हूं।।
Jul 13, 2022 25 tweets 5 min read
-:नास्ति तत्त्वं गुरोः परम्:-
(गुरू आणि सद्गुरू)
#Thread
#गुरूपौर्णिमा #GuruShishyaParampara
#GuruPurnima2022
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस संपूर्ण भारतवर्षात 'गुरुपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो.
१/२५
@ShefVaidya @Drsunandambal जन्माला आल्यापासून ते मृत्यूपावेतो प्रत्येक क्षणी केवळ आणि केवळ गुरुंच्या मार्गदर्शनाने ह्या अपार संसारसागरात मनुष्य वावरु शकतो, म्हणून प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
२/२५
Jan 12, 2022 16 tweets 10 min read
#Thread
-: फलटणचे श्रीराम मंदिर :-
              एखाद्या गावी आपण पहिल्यांदा जावं आणि तिथे जाऊन आपल्याला खंत वाटावी की अरे..! आपण इथे यायला इतका उशीर का लावला..! तसच काहीसं मला फलटण गावी जाऊन वाटलं. तेथील शहररचना,
@ShefVaidya @authorAneesh @MulaMutha
#Temples #मंदिर #राम
१/ जुनी पण नावीन्यपूर्ण अशी बांधकामं आणि एकंदरीत वातावरण ह्या गोष्टींनी मला प्रचंड प्रभावित केले. त्यात अजून आनंद वाढवणारा 'दुग्धशर्करा योग' म्हणजे फलटणमधील अतिशय सुंदर अशी मंदिरे..! पुरातन असे जब्रेश्वर महादेवाचे मंदिर, गिरवीचे श्रीकृष्ण मंदिर आणि फलटणचे प्रसिद्ध राम मंदिर..!
२/
Sep 27, 2021 17 tweets 5 min read
#Thread
#ज्ञानेश्वरी_जयंती
-:अद्वैतामृतवर्षिणी भगवती ज्ञानेश्वरी जयंती :-
आज मराठी भाषेतील सर्वच पैलूने श्रेष्ठ ठरणारा ग्रंथ कुठला असा जर प्रश्न विचारला गेला तर याचे सर्वानुमते केवळ एकच उत्तर आहे तो ग्रंथ म्हणजे 'भगवती ज्ञानेश्वरी'.
१/
@Kal_Chiron @ShefVaidya @swamiyogeshji Image कारण ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मज्ञानाचा सागर,भक्तीचा रसकल्लोळ तर मराठी साहित्याचा अद्वितीय आविष्कार आहे.
केवळ संस्कृत भाषेच्या जाणकार लोकांमध्ये सीमित झालेले ब्रह्मज्ञानाचे भांडार ज्ञानेशांनी अगदी सामान्य लोकांना ज्ञानेश्वरीद्वारे खुले करून दिले व त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज
२/ Image
Aug 8, 2021 5 tweets 2 min read
#दीपअमावस्या
दीपसूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेजमुत्तमम्‌।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव।।
आज आषाढ वद्य अमावस्या. आजच्या अमावस्येला 'दीप अमावस्या' देखील म्हणतात. आपल्या सनातन धर्मात आपल्याला आपल्या कार्यात आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी
१/ काही ना काही व्यवस्था केलेली आहे. जसं की सूर्य आपल्याला पाणी प्रदान करतो म्हणून आपण दररोज जल 'अर्घ्य' देऊन त्याविषयी कृतज्ञता दाखवतो. त्याचप्रमाणे दीप हा आपल्याला प्रकाश प्रदान करतो, प्रत्येक जीवास 'तिमिरातून तेजाकडे' जाण्याची प्रेरणा देतो म्हणून ह्या विषयी कृतज्ञता व्यक्त
२/
Jul 23, 2021 16 tweets 4 min read
#Thread
#गुरुपौर्णिमा
श्रीगुरु आणि सद्गुरु :-
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस भारतवर्षात 'गुरुपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक जीवाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्व आहे. आज भारतातील दिव्य ज्ञानामृत केवळ आणि केवळ 'गुरू - शिष्य' परंपरारुपी
१/
#GuruPurnima2021
@ShefVaidya गंगेतूनचं प्रवाहित होत होत आपल्यापर्यंत आले आहे.
भारतवर्षातील अनेक थोर ऋषीमुनींनी व संत मंडळींनी आपल्या दिव्यवाणीद्वारे गुरुमहिमा सांगितला आहे. त्यापुढे माझा हा लेख म्हणजे सूर्यप्रकाशासमोर एखाद्या पणतीच्या प्रकाशासारखे आहे. पण ह्या थोरामोठ्यांकडून जे
२/
Jul 11, 2021 8 tweets 3 min read
#कालिदासदिन
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं । वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।
आज "आषाढस्य प्रथम दिवसे" अर्थात आषाढाचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन..!
महाकवी कालिदासांनी आपल्या दिव्य काव्यप्रतिभेच्या जोरावर अनेक रचना करून संस्कृत
१/
@Kal_Chiron @ShefVaidya भाषेला अधिकच सुंदर केले आणि समस्त रसिक लोकांना उपकृत केले.
"उपमा कलिदासस्य" ही उक्ती नेहमी सांगितली जाते ज्याचा अर्थ उपमा असावी तर कालिदासासारखी..!
आपण जर कालिदासाच्या काही रचनांवर ओझरती नजर जरी फिरवली तरी आपल्याला त्याचा प्रत्यय येईल..!
रघुवंशात कालिदास म्हणतात,
२/
Jul 10, 2021 4 tweets 3 min read
ही ऐतिहासिक स्थळे आपली उर्जाकेंद्रे आहेत..!
यातून ऊर्जा घेऊन आपण आपल्या कार्यात कार्यरत होऊन आपल्या राष्ट्राला एका नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो..!
ही स्थळे म्हणजे आपल्या दिव्य इतिहासाची व आपल्या थोर पुरुषांची साक्ष देतात. तेंव्हा ही स्थळे
१/
@Vinay1011 @malhar_pandey @HearMeRoar21 सुस्थित राहणे ही एका सशक्त राष्ट्राची गरज आहे.
पण खंत आज अशी आहे की आपल्या देशात आपल्या थोर राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांना कायम उपेक्षित ठेवून शासनाने केवळ आक्रमकांचा उदो उदो केला आणि ही सर्व दिव्य स्थळे दुर्दशेत गेली.
आता परिस्थिती बदलत आहे हे पाहून हायासे वाटते.
पण सगळा भार
२/
Jun 6, 2021 8 tweets 2 min read
#थ्रेड
#शिवराज्याभिषेक_सोहळा
#हिंदू_साम्राज्य_दिवस
-:युगकर्ते शिवराय:-
साधारण तीनशे वर्षांपूर्वी या दिवशी सूर्य एक नवीन सकाळ घेऊन आला. तुम्ही म्हणाल की सूर्यासोबत दरोजचं सकाळ होते, मग या दिवसाच्या सूर्योदयात काय विशेष होते.? तर,आजच्या दिवसाचा सूर्य एक नवीन
१/ उषःकाल घेऊन आला होता तो म्हणजे स्वातंत्र्याचा. कारण ३०० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अभिषिक्त झाले आणि शेकडो वर्षांच्या म्लेंच्छ अत्याचारांपासून महाराष्ट्र मुक्त झाला.
महाराज छत्रपती झाले यात अनेक वीरांचे मोलाचे योगदान होते. स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेऊन
२/
Jun 6, 2021 16 tweets 5 min read
#Thread
#KnowYourDharma
#HinduDharma
The logic of 33 Koti (Crores) Devtas :-
Many a times people say we have '33 Koti' i.e. Crores of Devtas in our Hindu Dharma. So is it true? Do we really have that many Devtas in Hindu Dharma.
Technically speaking we have 33 Koti Devtas in
1/ in the Hindu Dharma but here the word 'कोटी (Koti)' does not mean crores.The word 'कोटी(Koti)' is a Sanskrit word,which has different meanings. In '33 Koti' the meaning of word 'Koti' is "प्रभेदाः" i.e 'Types' not crores. So there are 33 types of 'Devtas' mentioned in many
2/
Jun 3, 2021 11 tweets 3 min read
The words of Kavi Bhushan from Uttar Pradesh who was contemporary to Chatrapati Shivaji Maharaj :-
देवल गिरावते फिरावते निसान अली
ऐसे समै राव-रानै सबै गए लबकी।
गौरा गनपति आप , औरन को देत ताप
अपने मुकाम सब मारि गए दबकी।।
पीर पयगम्बरा दिगम्बरा दिखाई देत सिध्द की सिधाई गई, रही बात रब की।
काशी हू की कला गई मथुरा मसीत भई
शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी।।
He is saying that, The Invaders are destroying our temples and raising their nishan and at this time all The Ranas and all other Kings are hiding. Fortunately Shivaji Maharaj Image
May 29, 2021 9 tweets 2 min read
#वीर_सावरकर_जयंती
#VeerSavarkar
मनातील सावरकर विचारमार्तंड मावळू देऊ नका...!
कालचा २८ मे चा सूर्योदय आपल्यासोबत सावरकर विचारांची किरणे सोबत घेऊन आला. काल तात्यारावांची जयंती आपण सर्वांनी अत्यंत उत्साहाने साजरी केली. दिवसभर अनेक लोकांनी आपल्या आपल्या परीने सावरकरांचे विचार
१/ मांडले. हे सर्व पाहून सगळ्यात जास्त आनंद कोणास झाला असेल तर तो या मातृभूमीला कारण तिच्या एका थोर पण उपेक्षित पुत्राची गाथा काल लोकांच्या ओठावर आणि हृद्गत झाली होती संपूर्ण दिवस. अगदी सगळचं सावरकरमय झालं होत सगळं.!
स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्तिमत्त्व सहजासहजी कवेत येईल असं
२/
May 28, 2021 24 tweets 9 min read
#Thread
#अमर_सावरकर
#वीर_सावरकर_जयंती
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग २):-
इंग्रजांच्या क्रूर आणि निर्दयी जाचातून आपल्या भारतभूमीला मुक्त करण्यासाठी जो अविरत स्वातंत्र्यलढा झाला त्यात एक मोठं योगदान आहे ते सावरकर कुटुंबाचं.ज्यात तिन्ही भाऊ तर प्राणपणाने लढलेच पण
त्यांच्या पत्नींचं योगदान ही सावरकर बंधूंना लाभलं. त्यात बाबारावांच्या पत्नी तर साक्षात पतिव्रतेची आणि सहनशीलतेची मूर्तीच. ह्या मातेने पती अंदमानात असताना पती वियोगात अघोषित जन्मठेपचं भोगली आणि तीच कथा तात्यांच्या पत्नी यमुनाबाईंची.अशा दिव्य लोकांवर ताशेरे ओढणे म्हणजे सुर्यावर
२/
May 26, 2021 29 tweets 11 min read
#Thread
#SavarkarJayanti
#सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तथाकथित माफीनामा (भाग १) :-
इसवी सन १८५७ पासून ते भारताने स्वातंत्र्य मिळवेपर्यंत अनेक थोर क्रांतिकारांनी स्वातंत्र्याच्या समरकुंडात आपल्या प्राणांच्या आहुत्या देऊन, आपल्या 'स्वातंत्र्यलक्ष्मीचे' आराधन केले.
१/ त्याच मांदियाळीतील अतीदिव्य तारा म्हणजे स्वा.सावरकर.
बालपणीच आपल्या कुलदेवतेसमोर "सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.!" या घेतलेल्या शपथीचं निर्वहन तात्यांनी शरीरास आत्यंतिक कष्ट सोसवून केलं. बऱ्याच प्रसंगी अशी वेळ येई की वाटे आता प्राणदोर तुटतो की काय.!
२/
May 23, 2021 14 tweets 4 min read
#Thread
#KnowYourDharma
#Hinduism
Scriptures of Sanatan Hindu Dharma:-
As Sanatan Hindu Dharma is based on philosophy of "एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति।" i.e. Truth is one and explained in many ways. Also we have system of "बहुऋषिमतम्" meaning many scholars have many views.
1/ Image So we have large numbers of Dharmic Sahitya or scriptures.
Scriptures of Sanatan Hindu Dharma can be broadly classified into four groups which are 'श्रुती'(Shruti),'स्मृती'(Smriti), 'पुराण'(Puaranas) and 'शास्त्र'(Shastras). That's why before beginning of every Puja in Sankalp
2/
May 17, 2021 23 tweets 6 min read
#Thread
#शंकराचार्य
#ShankaraJayanti
आद्य शंकराचार्य अवतार कार्य :-
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।
जगताचे पालनहार भगवान श्रीकृष्ण आपल्याला अर्थात त्यांच्या भक्तांना वरील वचन देतात की,
१/ ज्या ज्या वेळी धर्मला ग्लानी येईल त्या त्या वेळी मी अवतार घेऊन धर्माचे अधिष्ठान कायम राखेल. आपण इतिहास पाहिल्यास ह्या वचनाची प्रचिती आपणाला अनेकदा आलेली दिसते. अशीच काहीशी परिस्थिती भगवान आद्यशंकराचार्यांच्या अवतारास कारणीभूत ठरली. सगळीकडे बुद्ध धर्माचे स्तोम माजले होते.
२/
May 16, 2021 19 tweets 7 min read
#Hindu
#KnowYourDharma
Sanatan Hindu Dharma and Secularism :-
Now a days we hear lot about secularism and how it's in danger due to Hindu Dharma.Many people cry day and night saying that ''India is secular country and it's secularism is in danger." So what is the meaning of
1/ secularism? and does secularism really in danger due to Hindu Dharma?
The term "secularism" was first used by the British writer George Holyoake in 1851.Holyoake invented the term "secularism" to describe his views of promoting a social order separate from religion, without
2/
May 4, 2021 10 tweets 3 min read
#Thread
#हनुमान
बुद्धीतील जांबुवंताच्या उपदेशाची गरज..!!!
रावणाने सीतेचे हरण केले.राम अत्यंत शोकाकुल अवस्थेत लक्ष्मणासोबत सीतेच्या शोधार्थ फिरत असता महारुद्र हनुमानाची भेट झाली.पुढे सुग्रीवाची भेट झाली आणि सगळी वानरसेना सीतेला शोधायला निघाली.अंगद,जांबुवंत,नल,नील
१/ अशा वीर योध्यांसमवेत महाबली हनुमान ही निघाले. शोधात भटकत असता वानरांची सेना दक्षिण समुद्र किनारी येऊन ठेपली आणि तिथे थोर भगवद्भक्त जटायूच्या भावाची अर्थात संपातीची भेट वानरांना झाली आणि त्याने सगळी सीतेच्या हरणाची कहाणी वानरांना सांगितली.आता सीतेला रामांचा संदेश द्यायचा म्हणजे
२/
Apr 29, 2021 13 tweets 4 min read
#Thread
#KnowYourDharma
#Hindu
Sanatan Hindu Dharma- Real pursuit of happiness...!!!!
These days we hear lot of people saying that we should protect our Hindu Dharma, we should protect our traditions, we should protect scriptures and many more..!
Here question
1/ arises what knowledge do we have about our Dharma,our traditions and our scriptures?In my view if we want to protect our Dharma then we should have basic knowledge about our Dharma,traditions etc. Because if we become knowledgeable about above things then and then only we will
2/
Apr 21, 2021 27 tweets 8 min read
#Thread
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामचंद्र - सांप्रत तरुणांसाठी आदर्शद्योतक:-
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः।।
चैत्र शुद्ध नवमीची मध्यान्हाची वेळ होती.अयोध्येत अतीव आनंदाच वातावरण होत.कारण साक्षात जगद्धर्ता महाविष्णूंचं अवतरण अयोध्येत झालं होत.
१/ संपूर्ण रघुकुल आज धन्य झाल. श्रीरामांच्या आधी होऊन गेलेल्या सकळ प्रभृतींची भगवद्भक्ती आज फळली. श्रीरामांचा अवतार झाला आणि सकळ पृथ्वी आनंदून गेली. यापुढील रामायण आपणा सर्वांना माहितीच आहे. आज माझा तो विषय नाही ये. आजचा विषय आहे की श्रीरामांचं एकंदर अवतारकार्य आपल्याला अर्थात
२/
Apr 19, 2021 13 tweets 5 min read
#Thread
आपल्यातले खरे #हिंदू ओळखा...!!
हे असं मी का म्हणत आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याच उत्तर मी ह्या थ्रेड मध्ये देत आहे. मागे काही दिवसांपूर्वी सर्वश्रुत असलेले सद्गुरू अर्थात जग्गी वासुदेव ह्यांचा एक व्हिडिओ ट्विटर आणि
१/ इतर माध्यमांवर व्हायरल झाला.आपणही तो पाहिला असेल.ज्यात सद्गुरू कृष्ण आणि यशोदेच्या संबंधावर बोलताना दिसतात आणि त्यात त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केलेलं आपल्याला प्रथमदर्शनी दिसतं.ह्याविषयी जर पाहायला गेलं तर एक तर तो व्हिडिओ छाटून नेमका त्यातील वादग्रस्त भाग घेऊन बनवला आहे.
२/
Apr 18, 2021 7 tweets 3 min read
नामस्मरणाचे महत्व :-
आपल्या हिंदू धर्मात नामस्मरणाचे प्रचंड महत्व सांगितले आहे. केवळ भक्तिभावाने केलेल्या नामस्मरणाने अनेक लोकांचं कल्याण झालं, अनेकांची दुर्गम संकटे दूर झाली. आपल्याकडे याची खूप उदाहरणे पाहायला भेटतात. त्यात परत कली युगात नामस्मरण हे अत्यंत+ Image उपयुक्त आहे असं सांगण्यात येत. महाभारतात भगवान श्रीकृष्ण सांगतात की ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि।’ अर्थात कलियुगात मी जप यज्ञात अर्थात नामस्मरणात स्थित आहे. जे फळ इतर युगात मोठे मोठे अनुष्ठान करून प्राप्त ते फळ कलियुगात केवळ श्रद्धेने केलेल्या नामस्मरणातून मिळत. सध्या ह्या कोरोणा+