#इतिहासाच्या_पाऊलखुणा

जेव्हा एक १७ वर्षांचा तरुण आपल्या मातोश्रींना उपदेश करतो की -

“वेळ कायम राहत नाही, ती बदलते, तेव्हा आत्ता उदास होऊ नकोस, योग्य वेळ येईपर्यंत थांब. मी सुद्धा त्याकरताच आत्ता नमतं घेतो आहे. एकदा का संधी आली की मग तिचं सोनं करणं हे आपल्या हाती आहे”.

१/५
“…काळ सदैव सारखा असतो असा अर्थ नाहीं…”

- श्रीमंत थोरले माधवराव पेशवे

घरातल्या आणि बाहेरच्या शत्रुंशी लढताना देखील थोरल्या माधवरावांचे हे उद्गार त्यांच्या महानतेबद्दल बरंच काही सांगून जातात.

२/५
माधवरावांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा गुण म्हणजे - परिस्थिती काहीही असो, खचून न जाणे !

१६ व्या वर्षी स्वराज्यची शपथ घेणारे शिवछत्रपती असो वा १६ व्या वर्षी ह्याच साम्राज्याची जबाबदारी घेणारे थोरले माधवराव असो, आजच्या पिढीने ह्या महापुरुषांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.

३/५
भूतकाळात रमू नये असे म्हणतात. पण भूतकाळातून धडे नक्कीच घेतले पाहिजेत.

१६-१७ व्या वर्षी पराक्रम गाजवायचा का कुकर्म करुन आपल्या घरातील लोकांना मनस्ताप द्यायचा ह्याचा विचार प्रत्येक तरुणाने केला पाहिजे.

सध्या चाललेल्या घडामोडीतून हा धडा आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे.

४/५
आश्चर्य मात्र एकाच गोष्टीचे वाटते - तारुण्यात अद्वितीय कर्तृत्व दाखवणाऱ्या महापुरुषांचा आदर्श घेण्याऐवजी वर्तमानातील तरुणांचा एक मोठा गट #AryanKhan सारख्यांचा आदर्श घेत आहे.

ही बाब काही साधी नाही. ही भारताच्या भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे!

५/५

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Devashish Kulkarni

Devashish Kulkarni Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @AjaatShatrruu

27 Oct
ह्या ‘लंगोटी दोस्ती’ च्या बंडलबाजी वर काही न बोललेलंच बरं.

HSRA बद्दल बोलूयात.

चौरी-चौरा घटनेनंतर गांधींनी कांग्रेसमध्ये कोणालाही न विचारता असहकार आंदोलन (Non-Cooperation Movement) मागे घेतले.

कांग्रेस चा एक युवा गट गांधींच्या या निर्णायावर नाखूश होता.

१/९
राम प्रसाद बिस्मील यांच्या नेतृत्वाखाली या गटाने १९२२ मध्ये गया मधील कांग्रेस आधिवेशनात गांधींचा खूप विरोध केला.

या मुळे १९२३ मध्ये कांग्रेस चे २ गट पडले - स्वराज पार्टी (मोतीलाल नेहरु व चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली) आणि बिस्मील व त्यांच्या युवा क्रांतिकारांचा एक गट.

२/९
१९२४ मध्ये बिस्मील यांनी प्रयागराज येथे सच्चिंद्रनाथ सान्याल यांच्याबरोबर या क्रांतिकारी पक्षासाठी एक संविधान लिहीले.

३ ऑक्टोबर, १९२४ रोजी कानपूर मधील बैठकीत ह्या पक्षाचे नाव Hindustan Republican Association (HRA) ठेवण्यात आलं.

३/९
Read 9 tweets
23 Sep
#Thread : एकता

गेल्या काही दिवसांपासून ‘मराठ्यांच्या राज्याचा अखेर’- ह्या विषयावरचे समकालीन संदर्भ चाळताना यशवंतराव होळकर यांची काही महत्त्वाची पत्रे वाचनात आली.

त्यावेळची आणि आजची परिस्थिती काही वेगळी नाही. म्हणूनंच प्रत्येकाने यशवंतरावांचे विचार आत्मसात करणे गरजेचं आहे.

१/१४
महादजींच्या मृत्यूनंतर त्यांचे दत्तकपुत्र दौलतराव ह्यांच्या हाती सत्ता आली.

दौलतराव महत्वाकांक्षी होते. तुकोजी होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ज्येष्ठ पुत्रास (काशीराव) हाताशी धरुन सगळी सत्ता स्वतःकडे घ्यायची होती.

रावबाजी तर पहिल्यापासून दौलतरावाच्या अमलाखाली होते.

२/१४
पण नाना फडणवीस आणि मल्हारराव होळकर ह्यांना हे मान्य नव्हतं. मल्हारराव कर्तृत्ववान होते.

पेशवे-शिंदे-होळकर ह्यांच्यात रावबाजी-दौलतराव-काशीराव आणि नाना-मल्हारराव असे गट निर्माण झालेले.

नानाच्या भितीमुळे बाजीरावाने दौलतरावास पुण्यात ठेवून घेतलेलं.

३/१४
Read 14 tweets
18 Sep
छायाचित्रांचा #Thread : पुण्याचा गणेशोत्सव (२०२१)

गेल्या वर्षी (२०२०) कोरोनामुळे नेहमीसारखा गणेशोत्सव साजरा करता आला नाही.

पण ह्या वर्षी काही राहवलं नाही. म्हणून काळजी घेऊन श्रींच्या दर्शनासाठी गेलेलो.

🔸मानाचा पहिला : कसबा गणपती

#मराठी #Pune

@ShefVaidya @aparanjape

१/१२
🔸मानाचा दुसरा : तांबडी जोगेश्वरी गणपती

२/१२
🔸मानाचा तिसरा : गुरुजी तालीम गणपती

३/१२
Read 12 tweets
8 Aug
#Thread: Anti-Brahmin Riots of 1948 - A Congress Conspiracy?

Following the death of MK Gandhi, Maharashtrian Brahmins experienced horrors, that despite being recorded, are unknown to the masses.

Brahmins were manhunted only because the assassin belonged to that community.

1/9
Within a few hours of Gandhi’s assasination, the details of the assassin and his caste miraculuosly trickled down to different parts of the country.

How did this happen? There was no social media back in 1948 to help this spread of information.

Who planned this pogrom?

2/9
Senior Congress leader and the Home Minister of the Central Provinces then, who later went on to become the Chief Minister of Madhya Pradesh wrote some very intriguing things in his memoirs.

Dwarka Prasad Mishra, in his ‘Living an Era’, reminisces in his works👇🏼

3/9
Read 9 tweets
29 Jul
आज पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण अशा पुरस्कारांचा मान वाढवणारे आणि प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचणारे शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे १००रीत पदार्पण करत आहेत.

ह्या इतिहासपुरुषाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. या महात्म्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात शिवचरित्र पोहोचवलं.

१/५
‘राजा शिवछत्रपती’ सारखं शिवचरित्र लिहून महाराष्ट्राच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचं अक्षरश: वेड लावणारा हा इतिहासमहर्षी.

‘जाणता राजा’ हे नाटक दिग्दर्शीत करुन बाबासाहेबांनी १६७४ चा भव्य ‘शिवराजाभिषेक’ सोहळा आपल्या डोळ्यासमोर उभा करुन आपल्यावर असंख्य उपकार केलेत.

२/५
कोणता ही स्वार्थ न पाहता शिवछत्रपतींचं अष्टपैलू कर्तृत्व जगासमोर आणण्यासाठी या महात्म्याने स्वत: संपूर्ण आयुष्य वेचलं.

प्रत्येक शिवप्रेमी बाबासाहेबांचं ‘राजा शिवछत्रपती’ हे शिवचरित्र वाचल्याशिवाय राहू शकत नाही.

३/५
Read 5 tweets
12 Jun
#Thread : गोंद्या आला रे!

ZEE5 वर @malhar_pandey ने सुचवलेली #GondyaAlaRe ही मालिका बघितली.

मालिका बघून झाल्यावर मनामध्ये अभिमान आणि राग या दोन्ही भावना प्रकट झाल्या.

सर्वप्रथम, क्रांतिवीर चापेकर बंघू आणि महादेव रानडे यांच्या वीरस्मृतीस त्रिवार वंदन🙏🏼

१/१७
दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर आणि महादेव रानडे यांनी इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतिची जी ज्योत प्रज्वलित केली ती अनेक क्रांतिकारकांनी पुढे तशीच प्रज्वलित ठेवली ह्याचा सार्थ अभिमान वाटतो.

२/१७
१८९७ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. असंख्य लोकांनी या भयानक रोगामुळे आपले प्राण गमवले होते.

इंग्रज सरकारने या प्लेगला नियंत्रित करण्यासाठी वॅाल्टर चार्ल्स रॅंड च्या अध्यक्षेतेखाली एक कमिटी स्थापन केली होती.

पुण्यातील जनतेचा त्रास कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या...

३/१७
Read 17 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(