Discover and read the best of Twitter Threads about #Antifarmerlaws

Most recents (24)

किसानपुत्र आंदोलनाचे वेगळेपन
💡साहेबराव करपे कुटुंबियांच्या सामूहिक आत्महत्येच्या दिवशी 19 मार्च रोजी 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' करण्याची सुरुवात किसानपुत्र आंदोलनाने केली.
💡18 जून ला किसानपुत्र आंदोलनाने 'शेतकरी पारतंत्र्य दिवस' म्हटले.
#19मार्च #SahebraoKarpe #18June
💡शेतकऱयांचा प्रश्न गरिबीचा नसून गुलामीचा आहे, ही बाब किसानपुत्र आंदोलनाने ठामपणे सांगितली.
💡शेतकरी या शब्दाची नेमकी व्याख्या करून शेतकऱयांच्या नावाखाली बिगर शेतकऱयांच्या 'कर्ज बेबाकी'चा विरोध केला.
#freedom #Farmer #poverty
💡अनुदान आणि कर्ज माफी न मागता शेतकऱ्यांसाठी संपूर्ण स्वातंत्र्य मिळण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करणे हाच किसानपुत्र आंदोलनाचा एकमेव कार्यक्रम आहे.
💡शेतकऱ्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक स्वातंत्र्य हिरावून घेणारे कायदे हे देशविरोधी कायदे आहेत, हे किसानपुत्र आंदोलनाने ओळखले #Law
Read 5 tweets
सरकारनेच जमीन अधिग्रहण कायदा राबवून, शेतकऱ्यांची लाखो एकर जमीन तिही अत्यंत कमी दराने संपादित केली आणि भांडवलदारांच्या घशात घातली.तालुका स्तरापासून राजधानीच्या शहरापर्यंत औद्योगिक क्षेत्रासाठी जमीनी संपादित करण्यात आल्या. त्या हडपलेल्या जमिनिचे भाव आता गगनाला #antifarmerlaws #land
भिडले आहेत, हजारो हजार रुपये एका एका चौरस फूटाच्या किमतीचे झाले आहेत. एका एका उद्योगपतीकडे अशी हजारो एकर जमीन पडून आहे. अशा या सुलतानी कायद्याबद्दल मुग गिळून गप्प बसणारे लोक, आता अदानी अंबानी शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावतील असा कांगावा करत आहेत. हे लोक एक लक्षात घेत नाहीत की #Ambani
ज्या दिवशी औद्योगिक घराण्यांना शेती करावी वाटेल त्या दिवशी जमीन धारणा कायदा संपलेला असेल. आवश्यक वस्तू कायदा संपलेला असेल. त्या परिस्थितीत शेतकरीही आपल्या मनाप्रमाणे किंमती घेऊन भांडवलदारांना जमीनी विकतील.
आडचण हीच आहे की, चार महिने अथवा वर्षांतून एकदा उत्पादन देणारा #FarmerBill
Read 4 tweets
અમે અમારા પુસ્તકની નવી નકલને ગુજરાતી ભાષામાં રજૂ કરવા બદલ આનંદ અનુભવીએ છીએ. ગુજરાતના ખેડુતોએ આ પુસ્તક વાંચવું જોઈએ અને ખેડૂત વિરોધી કાયદાઓ વિશે જાણકારી મેળવવી જોઈએ. #Gujrati #BookLaunch #antifarmerlaws #KisanputraAndolan Image
Read 9 tweets
📍तीन कृषी कानुनो का स्वागत लेकीन...
#आवश्यक_वस्तू_कानून से कुछ कृषी उपज को निकाल देना, मार्केट कमिटी के बहर भी कृषी उपज की खरीद और बिक्री की छूट देना, या कंपनियो को किसानो से करार (#कॉन्ट्रॅक्ट) करने की पाबंदी हटाना, इन तिनो कानुनो मे आपत्तीजनक क्या है? मुझे आपत्ती नजर नही आती।
हां, कुछ कमजोरीया जरूर हैं। जैसे आवश्यक वस्तू कानून से मात्र खेतीमाल हटाना काफी नही है। यह कानून जड से उखाड फेंकना चाहीये। बाजार खुला करने की बात दुरुस्त है। करार करणे की कानून में प्रशासकीय न्याय व्यवस्था के साथ किसान ट्रिब्युनल की बात जोडी जा सकती है।
अर्थात निर्धारित दिनो मे फैसला सुनाने के निर्बंध के साथ इस ट्रिब्युनल को काम करना होगा।
जो हुवा उसे विरोध करने की जरुरत नही है। इन कानुनो से जो माहोल बनेगा उसका इस्तेमाल कर के #सिलिंग, #आवश्यक_वस्तू तथा #जमीन_अधिग्रहण जैसे #किसान_विरोधी_कानून रद्द कराने की मोहीम
Read 4 tweets
१. नए अध्यादेश में एमएसपी का कहीं जिक्र नहीं है.
यह प्रश्न उठाने वाले यह शंका जाहिर कर रहे हैं कि व्यापारी किसानों से मनमाने कीमत पर उनके घर जाकर उनका माल खरीद लेंगे. ऐसा कहते हुए वे मानो यह आभास दे रहे हैं कि कृषि उत्पन्न बाजार समिति में होने वाले सौदों में पहले #Farmersbill2020 Image
एमएसपी की कोई गारंटी हुआ करती थी. सच्चाई यह है के देश के किसी भी राज्य का कोई भी कृषि उत्पन्न बाजार समिति कानून किसी व्यापारी को एमएसपी से नीचे माल खरीदने के आरोप में कोई सजा नहीं देता है और ना ही किसानों को ऐसी कोई गारंटी पहले उपलब्ध थी. #APMCAct
केंद्र की सरकार एमएसपी पर अपनी एजेंसी के मार्फत कृषि उपज की खरीदी करती रही है. केन्द्र सरकार पहले ही जाहिर कर चुकी है कि उसकी खरीदी पहले की ही तरह शुरू रहनेवाली है.

#antifarmerlaws #FarmerBill #NoMSP
Read 22 tweets
किसानपुत्रांच्या शिबिराचे समारोप सत्र #Live #FB #Twitter #Youtube

15 ऑगस्ट रोजी सायं 5 वाजता किसानपुत्र आंदोलनाच्या ऑनलाइन शिबिराच्या समारोप सत्राची सांगता किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब करणार आहे.
हे सत्र सगळ्या समाज माध्यमावर लाईव्ह करण्यात येणार आहे. #antifarmerlaws
फेसबुक पेज वर हे सत्र लाईव्ह होत असताना याला सर्व शिबिरार्थींनी वॉच पार्टी म्हणून समविचारी ग्रुप, पेज व वॉलवर शेअर करावे.

ग्रुप मध्ये असलेलया सर्वानी फेसबुक, ट्विटर व युव्हीटयूबवर लाईव्ह होणाऱ्या स्ट्रीमला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करावे. #FB #TwitterLive #kisanputra
लाईव्ह साठी खाली दिलेल्या लिंक वर पाहण्यासाठी उपलब्ध राहील.

Youtube Channel- youtube.com/channel/UCAJTg…
Facebook page- facebook.com/aslsayed
Twitter- twitter.com/KisanputraA

●असलम सय्यद
प्रचार प्रसार आघाडी,
किसानपुत्र आंदोलन
@threadreaderapp unroll
Read 3 tweets
bit.ly/33HmHS9
@AmaHabib विस्तार से बता रहें है किसान विरोधी कानून

हां, हमे चाहिए आजादी का सूरज

नब्बे के दशक में जब मुक्तिकरण की नीति अपनाई गई थी, कम से कम तब तो कृषि पर लगे सरकारी प्रतिबंध हटा दिए जाने चाहिए थे, दुर्भाग्य से पिछले तीस वर्षों में किसी भी पार्टी की
सरकार ने ऐसा नहीं किया। इस दौर में लाखों किसानों ने आत्महत्या की। मोदी सरकार को सत्ता में आए छह साल हो चुके हैं। कभी किसान विरोधी कानून याद नहीं आये। अब, जब कोरोना संकट आया है, सरकार की तिजोरी संकट में हैं,
तब जा कर सरकार को मजबुरी में कुछ कदम उठाने पडे है। सरकार ने अनिच्छा से, अनमने भाव से मजबुरी में, कुछ कानूनों को हात लगाया हैं।
दरवाजा कुछ खुलने को हैं। (अभी तक पूरी तरह से नहीं खोला गया) कि तुरंत तथाकथित वामपंथी दंगा करने लगे। डर का माहौल बनाया जा रहा है कि 'गब्बरसिंह आ जायेगा'।
Read 5 tweets
बातमी/ प्रकाशनासाठी #PressNote
किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर
9 ऑगस्टला होणार सुरुवात
200 हून अधिक शिबिरार्थी होणार सहभागी
पुणे- किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 'शेतकरीविरोधी कायदे' या विषयावर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यात दोनशे हून अधिक
शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली.

हे शिबिर गुगल मीट वर दररोज सायं 5 ते 6.30 या वेळात होईल. 'चपराक'चे संपादक घन:श्याम पाटील हे शिबिराचे उदघाटन करणार असून अमर हबीब हे समारोपाचे व्याख्यान देणार आहेत.
या शिबिरात डॉ. विकास सुकाळे (नांदेड) हे सिलिंग कायदा, ऍड भूषण पाटील (औरंगाबाद) आवश्यक वस्तू कायदा, नंदकुमार उगले (नाशिक) जमीन अधिग्रहण कायदा समजावून सांगतील. परिशिष्ट 9 व अन्य शेतकरीविरोधी घटनांदुरुस्त्या बद्दल ऍड महेश गजेंद्रगडकर (पुणे) हे विवेचन करणार आहेत.
Read 5 tweets
किसानपुत्र आंदोलनाचे पहिले ऑनलाईन शिबिर
९ ते १५ ऑगस्ट २०२०
Google Meet
वेळ - सायंकाळी ५ ते ६.३०

नाव नोंदणीसाठी
forms.gle/s66BW8JjMNyWWG…

मयूर बागुल
आयोजक, किसानपुत्र आंदोलन
9096210669 Image
Read 9 tweets
भारत हा शेतीप्रधान देश आहे असा आपल्या सर्वांचा गोड ' गैर ' समज करून दिला गेला आहे. ज्या देशात दररोज दोन हजारांच्या वर शेतकरी गावात रोजगार नाही म्हणून महानगरात फुटपाथवर आसरा शोधताना दिसतात. ज्या देशातील शेतकऱ्यांचे सरासरी धारणाक्षेत्र दोन ते आडिच एकर झाले आहे. #antifarmerlaws
ज्या देशात दर रोज चाळीस ते पंचेचाळीस शेतकरी आत्महत्या करतात, म्हणजे एका तासाला सरासरी दोन शेतकरी आपले जगणे नाकारतात.
तो देश शेतीप्रधान कसा ?
आपल्या देशातील राज्यघटनेने जगण्याचा आणि व्यवसाय करण्याचा आधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे परंतु शेतकऱ्यांना मात्र जगण्याचा आणि व्यवसाय
करण्याचा आधिकार नाकारण्यात आला आहे.
माणूस जगण्यासाठी एखादा व्यवसाय करत असतो तो व्यवसाय त्याच्या मर्जीप्रमाणे करता येत असेल तरच तो यशस्वीपणे त्यावर गुजराण करु शकतो.

शेतकऱ्यांना मात्र शेती त्यांच्या मर्जीप्रमाणे करता येत नाही कारण
Read 11 tweets
केंद्र सरकारने आवश्यक वस्तू कायद्यात बदल करून अनेक दिवस झाले. यामुळे कृषी उत्पन्न बाजार मध्ये विक्री करावे असे आता नाही. शेतकऱ्यांना शेती माल कुठेही विक्री करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सरकारचे दलाल असल्याने राज्य सरकार मौन बाळगून आहे. #eca #law
राज्य सरकार कडून याबाबत अद्याप काही कुठे चर्चा का होत नाही?
आज बऱ्याच शेतकऱ्यांचा कापसू सरकार खरेदी करत नाही. निकृष्ट दर्जाचे बियाणे कंपनी कडून देऊन शेतकऱ्यांची फसवणूक झाली तरी कंपनी वर गुन्हा नाही.
शेतकरी फक्त शोषणाचा बळी कसा होईल एवढं बघितले जाते. कायदे करुन गुलाम ठेवले जाईल
असेच आजवर झाले आहे.
शेतकऱ्यांचे सरकार म्हण्याचे पण शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मात्र द्याचे नाही. दुबार पेरणीचे संकट आहे. शेतकरी आत्महत्या होत आहे. शेतकऱ्यांना फसवणारे मात्र बिनधास्त आहे.
गरज आहे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याची आणि त्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे गरजेचे आहे.
Read 4 tweets
#किसानपुत्र_आंदोलन - ✍️कृष्णा तट

आज #कृषिदिन पण कृषी दिनानिमित्त शुभेच्छा द्याव्या की न द्याव्या हाच प्रश्न मला पडलाय?
कारण स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत #शेतकरी हा स्वतंत्र झालाच नाही किंवा अस म्हणा की त्याला स्वातंत्र्य दिलेच नाही. #farmer #freedom #NoIndependence
खऱ्या अर्थाने २६ जानेवारी १९५० भारतीय राज्यघटना लागू करून भारत प्रजासत्ताक झाला खरा पण लगेचच १९५१ साली घटना दुरुस्ती करून घटनेमध्ये ९वे परिशिष्ट जोडून आणि त्यामध्ये #शेतकरी_विरोधी_कायदे टाकून परत शेतकऱ्याला पारतंत्र्यात टाकले.
#antifarmerlaws #constitutionalban #nyaybandi
आणि आजपर्यंत एकाही राजकारण्यांना अस वाटलं नाही की शेतकऱ्यांना स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी किंवा त्यांच्या मालाचा भाव त्यांनी ठरवावा अस का? आणि केव्हांपर्यंत?
तुमच्या इंडियच्या विकासासाठी फक्त ग्रामीण भारतातीलच शेतकरी आहे का? #freeMarket #msp #croploan #antifarmerlaws
Read 4 tweets
सांगू नोको मले पोचट ,योजनेचे फायदे,
रद्द कर आंदी, शेती शोषनाचे कायदे

स्वामिनाथन आयोगात मारल्या फोकनाळ्या,
वकिलानं लिऊन देल्ल्या डाक्टराच्या गोळ्या.
उत्पादन खर्चाच्या तपशिलात पाय दे .
सांगू नोको मले पोचट योजनेचे फायदे
रद्द कर आंदी शेती शोषनाचे कायदे
✍️
जोळधंदे, पुरक धंदे पुण्यामुंबयीले सांग जरा ,
दाण्याचे शंभर दाने , माया कारखाना बरा .
व्यवसायाले माया ,उद्दोगपत्याचा वाव दे .
सांगू नोको मले पोचट योजनेचे फायदे ,
रद्द कर आंदी , शेती शोषनाचे कायदे .....!!
मैस पळते बिमार देता सुया पखालीले ,
लाजवलं सत्तर सालात कासवाच्या चालीले ,
चाल यांच्या उपर गावात मले ईचारुन पाय दे .
सांगू नोको मले पोचट योजनेचे फायदे ,
रद्द कर आंदी शेती शोषनाचे कायदे .....!!
Read 8 tweets
शेतकरीपुत्रांनो बेगडी सुखाच्या दुनियेतून बाहेर बघा,खरंच आपला शेतकरी बाप आणि आपण सुखाने स्वातंत्र्यात जगतो आहोत की अजूनही पिढ्यान्-पिढ्यांचे गुलामगिरीचे फास गळ्यात अडकवून स्वत:च आपले मरण-सरण ओढतो आहोत. #farmer #antifarmerlaws
'मेला तो सुटला या जाचातून' असं म्हणून किती दिवस स्वत:चे खोटे समाधान करून घेणार आहोत की खरंच बाप मेल्याचा आनंद वाटून घेणार आहोत आपण सदैव...?
शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या ही 'शेतकरी विरोधी कायद्यांनी' केलेली हत्या आहे.
हे कधी समजून घेणार आपण की नौकरी-व्यवसायातून शहरातील सिमेंटच्या चार भिंतींच्या आड स्वत:ला सुखी मानून विसरून जाणार आपल्या शेतकरी बापाचे व्यवस्थेने केलेले हाल..?
शेतकरी बापाचं रक्त अंगात असणाऱ्या सर्व शेतकरीपुत्रांनी आपल्या बापाला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या,
Read 6 tweets
किसानपुत्र आंदोलन व्हिडीओ स्पर्धेचा निकाल

किसानपुत्र आंदोलनाने घेतलेल्या अनोख्या व्हिडीओ स्पर्धेत वसमत येथील संगीता देशमुख यांना प्रथम पुरस्कार मिळाला व चंद्रकांत झटाले व गायत्री देशमुख (अकोला) यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पुरस्कार घोषित झाला आहे.

#videocontest #WINNER
किसानपुत्र आंदोलनाच्या व्हिडीओ स्पर्धेचा निकाल संयोजक असलम सय्यद व समानव्याक मयूर बागुल यांनी आज जाहीर केला.
खालील प्रमाणे निकाल जाहीर करण्यात आला आहे

#antifarmerlaws
उत्तेजनार्थ 4 बक्षिसे घोषित करण्यात आली.
1) सर्जक (स्त्री व शेतकरी) - राहुल धाकडे (अंबाजोगाई)
2) संविधानाचे परिशिष्ट ९ - तुषार भगत (शिरूर, पुणे)
3) शेतकरी विरोधी कायदे पुस्तक परिचय - ऐश्वर्या तनपुरे (परतूर, जालना)
4) शेतकरी आत्महत्या - ओंकार पाटील (हातकणंगले, कोल्हापूर)
Read 9 tweets
आपण ज्या महात्म्यांचा आदर करतो, त्यांची पुस्तके वाचत नाहीत, त्यांच्या वचनांचे आचरण करीत नाहीत. ज्या ग्रंथांबद्द्ल श्रद्धाभाव असतो, ती आपण वाचलेली नसतात. अनेक धर्मांच्या अनुयायांमध्ये त्यांच्या धर्मग्रंथांचे अध्ययन केलेले अभावानेच दिसून येतात. #antifarmerlaws
पण त्या महात्म्याबद्द्ल किंवा धर्मग्रंथाबद्दल कोणी ब्र काढला तर त्यांचे अनुयायी अक्षरश: तुटून पडतात. धर्मग्रंथ आणि महात्मे यांच्या बाबत जी विसंगती दिसून येते तशीच विसंगती राज्यघटनेबद्दल देखील दिसू लागली आहे. घटना आणि कायद्याचे काही कळत नसले तरी खबरदार वगैरे भाषा वापरली जाते. #Law
या श्रद्धाभावाचा अनेकजण गैरफायदा घेतात.
एका सभेत लोकाना विचारले की, तुमच्या पैकी किती जणांनी भारतीय राज्यघटना वाचली आहे, कृपया हात वर करा. कोणाचाच हात वर झाला नाही. मला वाटले, विचारण्यात काही चुकले असेल म्हणून लोकांच्या लक्षात आले नसेल. पुन्हा विचारले, तरी कोणीच हात वर केले नाही.
Read 22 tweets
गजानन अमदाबादकर हे वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे राहतात. शेतकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ते सर्वदूर परिचित आहेत. जेपी आंदोलना नंतर शरद जोशी यांच्या सोबत कामाचा अनुभव आहे. पाच हजार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेटी देणारे व कारणांचा शोध घेणारे ते महाराष्ट्रातील
एकमेव कार्यकर्ता आहेत. जिल्हा परिषदेची अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली व जिंकली. मागच्या टर्म मध्ये ते वाशीम जिल्हा परिषदेचे सभासद होते. जमिनी हकीकत जाणणारे आणि उर्दू भाषेतील हजारो शेर तोंडपाठ असलेले हे औलिया व्यक्तिमत्व आहे.
किसानपुत्र आंदोलनाच्या सुरूवातीच्या काळा पासून आजपर्यंत सोबत आहेत, आंदोलनाच्या वेगवेगळ्या शिबिरात त्यांनी मार्गदर्शन केले आहे. #CoronaPackage by #CentralGovt
#antifarmerlaws #FBLive #ThursdayMotivation #Facebook #GajananAmdabadkar #KisanputraAndolan #FacebookLive #farmer #म
Read 3 tweets
#घटनेची_दुर्घटना_करणाऱ्या_दुरुस्त्यांचा_पराक्रम
काँग्रेस ने आपल्या सत्ता काळात तब्बल ७५ घटना दुरुस्त्या केल्या. यात घटनेत एकूण २५५ बदल करण्यात आले.
१) नेहरूंनी १७ घटना दुरुस्त्या करत घटनेत ८८ बदल केले.
२)इंदिरा गांधींनी २९ घटना दुरुस्त्या करत घटनेत १२७ बदल केले.
#IndiraSarkar
३)राजीव गांधींनी १० घटना दुरुस्त्या करत घटनेत १७ बदल केले.
४) पी वी नरसिंहराव यांनी १० घटना दुरुस्त्या करत घटनेत १३ बदल केले.
५)मनमोहन सिंग यांनी ६ घटना दुरुस्त्या करत घटनेत ७ बदल केले.
६) लाल बहादूर शास्त्री यांनी ३ घटना दुरुस्त्या करत घटनेत ३ बदल केले. #LBShashtri #RajivGandhi
७)जनता पार्टिच्या काळात मोरारजी देसाई यांनी २ घटना दुरुस्त्या करत इंदिरा गांधींनी केलेली घाण साफ केली.
इंदिरा गांधींनी घटनेत केलेले ५२ बदल देसाई नी रद्द केले.
८)वी पी सिंग यांनी ७ घटना दुरुस्त्या करत घटनेत ८ बदल केले. #VPSingh #amendment #MorariBapu
Read 7 tweets
आवश्यक वस्तूंची यादी दोन हजारांच्या वर आहे. त्याना वेगवेगळ्या कोणत्या वर्गवारीत समाविष्ट केले आहे.
ऑयल केक, पशुखाद्य, कोळसा व कोळश्यापासून निर्मित अन्य उत्पादने, ऑटोमोबाइलची उपकरणे, विद्युत उपकरणे, कापूस आणि ऊलनची वस्त्र, खाद्यपदार्थ, खाद्य तेले, तेल बियाणे, लोखंड #antifarmerlaws
आणि स्टील, न्यूजप्रिंट, पेपरबोर्ड कागद, पेट्रोलियम आणि उत्पादने, कच्चा कापूस, जिनिंग केलेला व न केलेला, कापूस बियाणे, कच्चे जूट, ज्यूटचे कापड. जूटचे बियाणे, खते, रासायनिक, सेंद्रीय किंवा मिश्रित खते, खाद्यान्न पिकांचे बियाणे आणि फळे व भाज्यांचे बियाणे, गुरेढोरे, चारा बियाणे #ECA
कोणत्याही वस्तूचे उत्पादन, पुरवठा, वितरण, किंमत आणि व्यापार यांना प्रतिबंध करणे किंवा प्रतिबंध करण्याचा अधिकार सरकारला देणे हा या कायद्याचा उद्देश्य आहे. त्यात वस्तूंचा पुरवठा कायम राखणे किंवा वाढविणे, संबंधित उत्पादनांच्या उचित किमतींनुसार समान वितरण आणि उपलब्धता करणे,
Read 4 tweets
विषवल्ली मुळातून उखडून फेका - अमर हबीब
आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळला, बाजार नियंत्रणे हटवली याचे हे आंदोलन स्वागत करीत आहे पण ही वेळ इतक्या संथपणे आणि बिचकत पाऊले उचलायची नाही. देशाला आर्थिक डबघाईतुन बाहेर काढण्यासाठी ठाम आणि तत्पर पाऊले उचलायची आवश्यकता आहे. #AmarHabib
आवश्यक वस्तू कायदा या विषारी झाडाच्या चार फांद्या कापुन उपयोगाचे नाही, ही विषवल्ली मुळातून उखडून फेकायला हवी.
केंद्र सरकारने आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याचे स्वागत करतो पण हा संपूर्ण कायदा रद्द करायला हवा या मागणीचा आग्रह करीत आहोत. #ECA
सरकारच्या निर्णयाबद्दल आमचे तीन आक्षेप.
1.आवश्यक वस्तू कायद्यात दोन हजाराहून अधिक वस्तू पैकी अनेकांचा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येतो. त्यावर निर्बंध ठेवून फक्त शेतीमाल वगळणे पुरेसे नाही. उदा मोटार वाहतूक कायदा परिशिष्ट नऊ मध्ये कायम राहिला #MotorVehicleAct #ECA
Read 10 tweets
लाईव्ह व्याख्यानमालेत बोलणार आहेत सुधीर बिंदू यांनी अनेक वर्षे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना मराठवाडा विभाग यांची धुरा सांभाळलेली आहे. सुधीर बिंदू हे स्वतंत्रावादी आहेत. शरद जोशींनी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान मिळावे म्हणून फार मोठा लढा लढला होता त्यानंतर अजित नरदे यांनी हा लढा पुढे
भारतभर पोहोचवला. यात सर्वत्र सुधीर बिंदू यांचा सहभाग होता आहे.
सुधीर बिंदू यांनी किसानपुत्र आंदोलनाच्या वेगवेगळ्या शिबिरात सहभाग नोंदवला आहे. नव्या काळात विचार करणाऱ्या व्यक्तीपैकी एक म्हणून सुधीर बिंदू यांच्याकडे पाहिले जाते. आज संध्याकाळी सात वाजता किसानपुत्र आंदोलनाच्या
महालाईव्ह व्याख्यानमालेत ते तंत्रज्ञान स्वातंत्र्य आणि शेतकरीविरोधी कायदे या विषयावर बोलणार आहेत.

या लिंकवर.

facebook.com/groups/1204293…

#live #farmer #Antifarmerlaws #Freedom #farmerFreedom #Kisanputraandolan #FacebookLive
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!